Tag Archives: terrorism

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले, दहशतवादाचा उल्लेख नाही तर भारताची सही नाही एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेकडून वक्तव्य जारी

एससीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या निकालाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी न करण्याच्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निर्णयाचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समर्थन केले आणि म्हटले की जर दहशतवादाचा उल्लेख नसेल तर भारत त्या पत्रकावर स्वाक्षरी करणार नाही असे निक्षून सांगितले. पाकिस्तानचा तिरकस उल्लेख करताना डॉ एस …

Read More »

पहलगामवरील दहशतवादी हल्ल्याचा एफएटीएफकडून निषेध आर्थिक पाठबळ आणि दहशतवादी नेटवर्कचा शिवाय हा हल्ला शक्य नाही

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने तीव्र निषेध केला आहे. त्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. आर्थिक पाठबळ आणि दहशतवादी नेटवर्कमध्ये निधी हस्तांतरित करण्याच्या क्षमतेशिवाय हा हल्ला होऊ शकला नसता असे म्हटले आहे. २०२२ मध्ये पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून काढून …

Read More »

डॉ एस जयशंकर म्हणाले, भारत पाकिस्तान दरम्यानचा संघर्ष शेजारी म्हणून नव्हे तर ऑपरेशन सिंदूर नंतर भारताची भूमिका स्पष्ट केली

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी जागतिक समुदायाला हे समजून घेण्याचे आवाहन केले की भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडचा संघर्ष हा केवळ दोन शेजाऱ्यांमधील संघर्ष नव्हता तर तो दहशतवादाशी लढण्याबद्दल होता, जो अखेरीस पश्चिमेला त्रास देईल असे सांगितले. युरोपियन न्यूज साइट युरॅक्टिव्हला दिलेल्या मुलाखतीत, डॉ एस जयशंकर यांनी काश्मीरमध्ये झालेल्या अलिकडच्या …

Read More »

भारतीय शिष्टमंडळ ऑपरेशन सिंदूर संदर्भात भेटूनही कोलबिंयाचा पाकिस्तानला पाठिंबा काँग्रेस खासदार शशी थरूर झाले नाराज

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करण्याबद्दल कोलंबिया सरकारकडून भारत निराश झाला आहे असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर देशातील सर्व पक्षिय खासदारांचे भारताचे शिष्टमंडळ जगातील अनेक राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहे. त्यापैकी काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या …

Read More »

अमेरिकेला गेलेल्या शिष्टमंडळाचे प्रमुख शशी थरूर म्हणाले, त्यांना किंमत मोजावी लागेल पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांबद्दल बोलताना जबाबदार धरले

पाकिस्तानातून सुरू असलेल्या दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी पाठवलेल्या सर्वपक्षीय पथकाच्या नेत्याने रविवारी न्यू यॉर्कमध्ये म्हटले की, “पाकिस्तानमध्ये बसलेल्या कोणालाही असे वाटणार नाही की ते सीमा ओलांडून चालत जाऊन आपल्या नागरिकांना शिक्षा न होता मारू शकतात” आणि अशा कृत्यांसाठी “किंमत मोजावी लागेल”. “नवीन सामान्यतेची गरज अधोरेखित करताना, काँग्रेस खासदार शशी …

Read More »

सर्वपक्षिय शिष्टमंडळात काँग्रेसने निवडलेल्या नावाऐवजी केंद्र सरकारने निवडलेली नावे काँग्रेसकडून नाराजी व्यक्त, केंद्र सरकारकडून परस्पर नावे जाहिर

पाकिस्तानातून करण्यात येत असलेल्या भारता विरूद्धच्या दहशतवादी कारवायांविरोधात आणि ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा मिळविण्यासाठी भारताच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी आणि तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामाबादला एकटे पाडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची नावे केंद्र सरकारने जाहीर केली. मात्र या यादीत काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासह अन्य ७ खासदारांची नावे भाजपाने परस्पर समाविष्ट केली. …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आवाहन, पाकिस्तानबाबत आयएमएफने पुनर्विचार करावा दहशतवादी नेटवर्क पुन्हा उभारण्याचे प्रयत्न सुरु

पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने उद्ध्वस्त केलेले दहशतवादी नेटवर्क पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करत आहे आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आयएमएफ IMF ला पाकिस्तानला दिलेल्या नवीनतम मदत पॅकेजचा पुनर्विचार करण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. भुज एअरबेसवर राजनाथ सिंह ऑपरेशन सिंदूरसाठी काम केलेल्या “हवाई योद्ध्यांचे” कौतुक केले, तसेच पुढे बोलताना राजनाथ …

Read More »

राजनाथ सिंह म्हणाले, भारतीय हल्ल्याचा आवाज रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयातही… लखनऊतील ब्रम्होस सुपरसॉनिक उत्पादन युनिटच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सांगितले की, लष्कराने ऑपरेशन सिंदूर सुरू करून अनेक महिलांच्या कपाळावरील सिंदूर पुसणाऱ्या भारतविरोधी आणि दहशतवादी संघटनांचा बदला घेतला. लखनऊमधील उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर येथे ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र उत्पादन युनिटच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राजनाथ सिंग पुढे म्हणाले की, लष्कराच्या कृती केवळ सीमावर्ती भागांपुरत्या …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, सरकार सांगत होतं दहशतवाद संपवला पण पहलगाम हल्ला… पहलगाममधील हल्ला देशविरोधी, त्यावर राजकारण नको

केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय. आता काही चिंता नाही, पण जम्मू कश्मीर मधील पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर कुठे ना कुठे कमतरता आहे, हे स्पष्ट असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकारवर केली. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारला सहकार्य …

Read More »

निर्मला सीतारमण यांचा दावा, ९ वर्षांत देशाला मोदींनी दहशतवादापासून मुक्त… मोदी सरकारने गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या ९ वर्षांत देशाची सर्वांगीण प्रगती करत असताना, देशातील गोरगरीब, वंचित, शोषित वर्गालाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेशक विकासाचा नवा मापदंड तयार केला, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी केले. मोदी सरकारच्या ९ वर्षांतील कामगिरीची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत …

Read More »