Tag Archives: uddhav thackeray

मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळल्यानंतर राज्य सरकारने घेतला “हा” मोठा निर्णय ओबीसी आरक्षणप्रश्नी राष्ट्रपतीना पत्र

ओबीसी समाजाचे गेलेले राजकिय आरक्षण परत मिळविण्यासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करत आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. परंतु तो अहवालही आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने ओबीसींना राजकिय आरक्षण मिळणे आता पुन्हा दुरापास्त बनले. त्यामुळे यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहीण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात …

Read More »

राज्याच्या मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून स्विकारला पदभार

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सेवानिवृत्त झाल्यापासून रिक्त असलेल्या राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी आता गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवास्तव यांनी राज्याचे प्रभारी मुख्य सचिव असलेल्या देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाचा पदभार आज स्विकारला. मनुकुमार श्रीवास्तव हे १९८६ च्या तुकडीचे …

Read More »

एसटी संप: सरकारच्या उत्तरावर न्यायालय म्हणाले… शुक्रवारी होणार पुढील सुनावणी

मागील तीन महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरु आहे. तसेच एसटीच्या विलनीकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुणावनीही सुरु आहे. विलनीकरणाबाबत समिती स्थापन करून तीचा अहवाल सादर करण्यास न्यायालयाने दिलेल्या १२ आठवड्यांची मुदत संपल्यानंतर राज्य सरकारने आणखी सात दिवसांची मुदत न्यायालयाकडे मागितली. त्यानुसार आज सुणावनीवेळी विलनीकरण सोडून जवळपास …

Read More »

न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल, कोरोनात नाव कमावले मग आता का बदनाम करताय? लसीकरण झालेल्यांनाच लोकलने प्रवासास परवानगी वरून फटकारले

रोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा भाग म्हणून ज्यांनी दोन लसीचे डोस घेतले अशांनाच लोकल प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी घेतला. विशेष म्हणजे राज्यात दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाटही आता ओसरली असताना अद्यापही या नियमानुसारच नागरीकांना रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी दिली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

संतापलेले सोमय्या म्हणाले, शिव्या दिल्या तरी राऊतांबद्दल द्वेष नाही, ते खरे चाणक्य मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बायकोची बाजू घेणार नाही का?

मागील काही दिवसांपासून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राऊत यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देण्याासाठी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊतांनी मला कितीही शिव्या दिल्या तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात द्वेष नाही. कारण ते शब्द संजय …

Read More »

सोमय्यांच्या खोचक सवालावर राऊत म्हणाले, “२०२४ नंतर हे चु## दिसणार नाहीत” १० मार्चनंतर तुम्हाला कळेल

मराठी ई-बातम्या टीम केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात असंतोष वाढत असून प्रादेशिक पक्षांनाही अडचणीचे ठरू लागले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाला सशक्त पर्याय उभारण्यासाठी बिगर भाजपा पक्षांची मोठ बांधण्यासाठी यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्याशी उध्दव …

Read More »

दिलासादायक बातमी: कोरोनाबाधितांची संख्या ११ हजारावर तर २१ हजार घरी ६८ मृतकांची नोंद तर होम क्वॉरंटाईनची संख्येत घट

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून होम क्वॉरंटाईनमध्ये असलेल्या रूग्णांच्या संख्येतही घट होत आहे. ही राज्याच्यादृष्टीने दिलासा दायक वृत्त आहे. आज राज्यात ११,३९४ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर आज २१,६७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery …

Read More »

राज्यात ५० हजार बरे तर निम्मे बाधित आढळून आले ६१ मृतकांची नोंद तर ८५ ओमायक्रॉनचे रूग्ण आढळले

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात सातत्याने घट येत असून आज २७ हजार ९७१ रूग्ण आढळून आले आहेत. आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा दुप्पट रूग्ण अर्थात ५० हजार १४२ रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९१% एवढे झाले आहे. तर आज …

Read More »

३५ हजार आज कोरोनाबाधित तर ३९ हजार बरे होवून घरी १५ लाख होम क्वारंटाईन तर ७९ जणांचा मृत्यू

मराठी ई-बातम्या टीम राज्यात आज ३५ हजार ७५६ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून ३९ हजार ८५७ इतके रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात ९४.१५ टक्के रूग्ण बरे होण्याचे प्रमाण एवढे झाले आहे. तर ७९ इतक्या रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आज ओमायक्रॉनचा एकही रूग्ण आढळून आला नाही. …

Read More »

मुंबईसह उपनगरात संख्या स्थिरावली: मात्र ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठी वाढ १५ हजार रूग्ण बरे होवून घरी गेले

मराठी ई-बातम्या टीम काल मुंबईसह उपनगरात ३३ हजार रूग्ण आढळून आले होते. त्याच तुलनेत आज मुंबईत जवळपास एक हजाराने रूग्णसंख्या कमी आढळून आली आहे. मात्र उपनगरातील ठाणे शहर-जिल्हा, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल मध्ये संख्येत थोडीशी वाढ झाल्याचे दिसत असले तरी मुंबईसह उपनगरात …

Read More »