मुंबई : प्रतिनिधी उच्च शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षक समकक्ष संवर्गांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक अर्हता लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्यातील अकृषि विद्यापीठे, विधि विद्यापीठे व संलग्नित अशासकीय अनुदानित महाविद्यालये, शासकीय महाविद्यालये, …
Read More »१० हजार शिक्षकांच्या भरतीची जाहीरात प्रसिध्द मुख्यमंत्री फडणवीस, शिक्षण मंत्री तावडे यांची उपस्थिती
मुंबई: प्रतिनिधी शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतिक्षीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात १०,००१ इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील. यापैकी अनुसूचित जाती- १७०४, अनुसूचित जमाती- २१४७, …
Read More »चला, मराठी ‘म्हण’ जपू या! मराठीचे ‘धन’ जपू या!
मराठी भाषा गौरव दिनी ज्येष्ठ नाटककार एलकुंचवार, भाषा अभ्यासक डॉ. कल्याण काळे, भाषासंवर्धक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा सन्मान मुंबई : प्रतिनिधी २७ फेब्रुवारी, हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे भव्य आणि विविधांगी कार्यक्रमांच्या माध्यमातून …
Read More »उदय देशपांडे यांना जीवनगौरव तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते यांना जाहीर
राज्यपालांच्या हस्ते होणार वितरण मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. येत्या १७ फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपाल सी. विदयासागर राव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. …
Read More »पुण्यातील स्पाईसर विद्यापीठावर कारवाई होणार
राज्य सरकारचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी विविध स्वरुपाची अनियमितता आणि इतर कारणांमुळे पुणे येथील स्पाईसर अॅडव्हेन्टिस्ट युनिव्हर्सिटी या विद्यापीठाविरोधात कारवाई करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मात्र, या विद्यापीठात २०१४-१५ आणि २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांचे प्रवेश नियमित करण्यासही मान्यता देण्यात …
Read More »गोवा फेस्टीवल २०१९ चा आनंद आता खारमध्ये
९ व १० फेब्रुवारी दोन दिवस आयोजन मुंबई : प्रतिनिधी सालाबादप्रमाणे यंदाही नवव्या गोवा फेस्टीवलचे आयोजन खार जिमखाना येथे ९ व १० फेब्रुवारी २०१९ असे दोन दिवस होणार आहे. गोव्यातील अतुल्य संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होऊन येथील रोजगार निर्मितीसाठी आणि येथे उत्पादन होणाऱ्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हवी या हेतूने …
Read More »खेलो इंडियातील सुवर्ण पदक विजेत्यांना १ लाख, रौप्य विजेत्यांना ७५ हजाराचे पारितोषिक
क्रिडा मंत्री विनोद तावडे यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीय “खेलो इंडिया युथ गेम्स २०१९” मध्ये तब्बल २२७ पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरला आहे. खेळाडूंच्या गुणवत्ता उंचावण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्यावतीने सुवर्ण पदक विजेत्यांना एक लाख …
Read More »“मुक्या- बहिऱ्या” सांस्कृतिक कार्य विभागामुळे लोककलेची परंपरा खंडीत होणार
तमाशा फड मालकांचा पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार मुंबई : प्रतिनिधी सरकारवर कोणताही करोडोचा बोजा न पडणारा, केवळ आपल्या किरकोळ मागण्यासाठी तमाशा महोत्सवावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेल्या तमाशा फड मालक संघटनेच्या प्रमुखांशी कोणत्याही प्रकारे सामोपचाराची भूमिका न घेता, “मुके आणि बहिरे” पणाच्या अवस्थेत असलेल्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दर वर्षी होणाऱ्या तमाशा महोत्सवाची परंपरा यंदा खंडीत करण्याच्या …
Read More »भारतीय रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण करणार
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची घोषणा मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विकासासाठी मुंबई रेल मंडळात केंद्र आणि राज्य शासनाच्या सहायाने ७५ हजार करोड एवढी गुंतवणूक करण्यात येणार आहे. मुंबई रेल मंडळ हे १०० टक्के विद्युतीकरण असलेले पहिले मंडळ आहे. त्याचधर्तीवर संपूर्ण भारतीय रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा करत केंद्र …
Read More »सरकारला प्रश्न विचारण्याचाही विद्यार्थ्यांना अधिकार नाही का?
विनोद तावडेनी दिलेल्या अटकेच्या आदेशावर विखे-पाटील यांची टीका मुंबई : प्रतिनिधी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना अडचणीचा प्रश्न विचारला म्हणून दोन विद्यार्थ्यांना अटक करण्याचे आदेश देण्याच्या घटनेवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर तोफ डागली. गरिबांना आता सरकारला प्रश्न विचारण्याचाही अधिकार राहिला नाही का? अशी संतप्त विचारणा त्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya