पुलवामाच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर निषेधाचा, विरोधाचा सूर प्रचंड मोठ्याप्रमाणात घुमू लागला, आणि तो घुमने साहजिकच आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता उन्हात, पावसात, थंडीत गाठत संरक्षणाची भींत म्हणून उभ्या असलेल्या जवानावर हा हल्ला होता. त्यामुळे हा राग स्वाभाविक आहे. संपूर्ण देशात हा राग पसरलेला असताना रवी कसा शांत बसू शकतो. …
Read More »
Marathi e-Batmya