Editor

कामगार मंत्रालयाकडून श्रम शक्ती नीती-२०२५ धोरण मसुदा जारी कामगार आणि रोजगाराच्या धोरणासाठी नव्याने प्रयत्न

देशातील कामगारांसाठी रोजगार निर्मिती आणि रोजगारावर सरकार लक्ष केंद्रित करत असताना, कामगार आणि रोजगार मंत्रालय आता राष्ट्रीय रोजगार धोरणावर काम करत आहे ज्याचा उद्देश प्रत्येक कामगारासाठी संरक्षण, उत्पादकता आणि सहभाग सुनिश्चित करणारी कामगार परिसंस्था तयार करणे आहे. व्यापक उद्दिष्टे सार्वत्रिक आणि पोर्टेबल सामाजिक सुरक्षा, व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य, कौशल्य आणि …

Read More »

एआय प्लीट सेफ्टीसाठी रस्ते महामार्गावरील सुरक्षेचे नेट्राडाइनचे तंत्रज्ञान सेन्सरसह त्यांचे प्रमुख ड्रायव्हर•आय डी-४५० व्हिडिओ सेफ्टी प्लॅटफॉर्म लाँच केले

एआय-सक्षम फ्लीट सेफ्टी सोल्यूशन्सच्या जागतिक प्रदात्यांपैकी एक असलेल्या नेट्राडायनने भारतात नवीन ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम (डीएमएस) सेन्सरसह त्यांचे प्रमुख ड्रायव्हर•आय डी-४५० व्हिडिओ सेफ्टी प्लॅटफॉर्म लाँच केले आहे. चार-कॅमेरे डी-४५० सिस्टम कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ड्रायव्हिंगचा वेळ रेकॉर्ड करते आणि त्याचे विश्लेषण करते जेणेकरून धोकादायक वर्तन, लक्ष विचलित होणे आणि थकव्याची चिन्हे …

Read More »

भारत आणि युके दरम्यान पुन्हा एकदा पियुष गोयल आणि पीटर काइल यांच्यात चर्चा द्विपक्षिय आर्थिक सहकार्यासाठी नवीन रोड मॅप

भारत आणि यूके अर्थात युनायटेड किंग्डम बुधवारी त्यांची व्यापार आणि गुंतवणूक भागीदारी मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले, कारण वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि युकेचे व्यवसाय आणि व्यापार सचिव पीटर काइल यांनी मुंबईत भेटून द्विपक्षीय आर्थिक सहकार्यासाठी नवीन रोडमॅपची रूपरेषा आखली. या बैठकीत भारत-युके व्यापक आर्थिक आणि …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताचा वेग आणि विकास अधोरेखित

आजचा दिवस केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनाचा नव्हे, तर भारताच्या झपाट्याने होत असलेल्या परिवर्तनाचे आणि प्रगतीच्या दिशेने घेतलेल्या ठोस पावलांचे प्रतीक आहे. मुंबईतील विविध प्रकल्पांमुळे देशाचा वेग आणि विकास अधोरेखित झाला आहे. पायाभूत सुविधांतील गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी हे विकसित भारताच्या दिशेने टाकलेले मजबूत पाऊल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’ लागू संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालिन नियोजन बुधवारी (दि. ८) पूर्ण झाले असून राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवरील कर्मचाऱ्यांना …

Read More »

आमदार अभ्यंकर यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली शिक्षक भारतीच्या विरोधातील याचिका फेटाळली

मुंबई शिक्षक मतदार संघात जून २०२४ रोजी झालेल्या निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार जे एम अभ्यंकर विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावरील शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष सावित्री किसन मोरे यांनी या निकालाला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान दिले होते. मा मुंबई उच्च न्यायालयाने सुभाष मोरे यांची याचिका दाखल करून आरोपांची …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश, इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांसाठी जागा घ्याव्यात १५ दिवसात जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करा

राज्यात इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली वसतिगृह काही ठिकाणी भाडे तत्त्वावरील जागेत आहेत. वसतिगृहांसाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच पुढील पंधरा दिवसांच्या आत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी असेही यावेळी सांगितले. महसूल …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, पंतप्रधानांनी भाषणात अतिवृष्टी आणि पुराबाबत चकार शब्द काढला नाही नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही!

महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भव्य दिव्य कार्यक्रमात  विमानतळाचे उद्घाटन करून आपली प्रसिद्धीझोतात राहण्याची हौस भागवून घेतली, मात्र पूरग्रस्त शेतक-यांना मदत देण्याबाबत चकार शब्द काढला नाही. पंतप्रधानांना जनतेच्या जगण्या मरण्यापेक्षा निवडणुकांची आणि प्रसिद्धीची जास्त काळजी आहे, हे आज पुन्हा दिसून आले अशी घणाघाती …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईतीलपालिकेची रुग्णालये व्हेंटिलेटरवर, ७ हजार कोटींचा आरोग्य निधी जातो कुठे ? विलेपार्लेच्या आर. एन. कूपर रुग्णालयाला भेट , रुग्णांसाठी मुलभूत सुविधा, औषधे व कर्मचा-यांचा तुटवडा

भाजपा महायुती सरकार व मुंबई महानगरपालिकेचा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवणे हे सरकार आणि महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी असताना, मुंबईत अनेक महापालिका रुग्णालये सुविधांअभावी अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहेत. गरीब कुटुंबांतील रुग्णांचे हाल होत आहेत. महानगरपालिकेचा तब्बल ७ हजार कोटींचा आरोग्य विभागाचा निधी नक्की जातो कुठे? असा संतप्त सवाल मुंबई काँग्रेस …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरणामुळे महाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात पुढाकार घेण्याचे केले आवाहन

राज्य शासन ‘इज ऑफ डूईंग बिझनेस’ धोरण राबवित आहे. या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या समस्या निकालात काढण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे महाराष्ट्रातील गुंतवणूक फायदेशीर आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत. शिक्षण क्षेत्रातही विविध देशातील उत्कृष्ट विद्यापीठांसोबत भागीदारी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार …

Read More »