भारताच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे जलद गतीने वळण्याच्या उद्देशाने, अवजड उद्योग मंत्रालयाने (MHI) १०,९०० कोटी रुपयांच्या पीएम ई-ड्राईव्ह PM E-DRIVE योजनेअंतर्गत सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्सच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शहरे आणि महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग पायाभूत सुविधा उभारण्यासाठी २,००० कोटी रुपयांची तरतूद आहे. जलद तैनातीला प्रोत्साहन देण्यासाठी काही …
Read More »वर्ल्ड फूड इंडिया अंतर्गत १.०२ लाख कोटींची भारतात गुंतवणूक अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने आयोजित कार्यक्रमात सामंज्यस कार्यक्रमात करार
वर्ल्ड फूड इंडिया २०२५ चा समारोप २६ जागतिक आणि देशांतर्गत दिग्गज कंपन्यांकडून १.०२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक वचनबद्धतेसह झाला, जो भारतातील अन्न प्रक्रिया क्षेत्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक ओतप्रोत्सर्जन आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (MoFPI) आयोजित केलेल्या या चार दिवसांच्या कार्यक्रमात दुग्धजन्य पदार्थ, मांस, पॅकेज केलेले अन्न, पेये, मसाले आणि …
Read More »एकनाथ शिंदे यांचा विश्वास, मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार एकनाथ शिंदे यांनी साधला शाखाप्रमुखांशी संवाद
महापालिका निवडणुकांमध्ये कोणाला किती जागा लढवण्यासाठी मिळणार हे महत्त्वाचे नसून मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फडकवणे हे आमचे ध्येय असल्याचे सांगत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम आता वाजले आहेत, या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुंबईतील शाखाप्रमुखांच्या …
Read More »एकनाथ शिंदे यांचे निर्देश, कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर रहा मनुष्य व पशुहानी टाळण्यास द्यावे सर्वोच्च प्राधान्य
कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे पालघर, रायगड या जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले. कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह या जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला. यावेळी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्याचे तसेच मनुष्य व पशुहानी …
Read More »हवामान विभागाचा ठाणे जिल्ह्याला दिला रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट २८ सप्टेंबरला रेड, २९ ला ऑरेंज तर ३० सप्टेंबर रोजी येलो अलर्ट चा इशारा
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात २८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना आणि कार्यालय प्रमुखांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास व नागरिकांना मदत करण्यास …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा यांची टीका, हाहाकार माजला असला तरी केंद्राला अहवालही पाठवला नाही अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती, दसरा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्ष हा सुवर्णयोग एकाच दिवशी आलेला आहे. रा. स्व. संघाला १०० वर्षे होत असताना आलेला हा योग संघाने समजून घ्यायला हवा. गांधी पुतळ्याच्या समोर फक्त मानवंदना देऊन चालणारा नाही तर नथुरामचा धिक्कार करून बुरसटलेले विचार, मनुस्मृती व बंच ऑफ थॉट …
Read More »हॉवर्ड लुटनिक यांची स्पष्टोक्ती, माल विकायचा असेल राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली भूमिका स्पष्ट
अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार चर्चेदरम्यान भारताला पुन्हा एकदा धमकी देताना ट्रम्प प्रशासनाचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक म्हणाले की नवी दिल्लीला “दुरुस्तीची आवश्यकता आहे”, असा इशारा देत की जर त्यांना अमेरिकन ग्राहकांना मालाची विक्री करायची असेल तर त्यांनी “राष्ट्रपतींची चर्चा “. भारत आणि ब्राझीलवर टीका करताना, ट्रम्पच्या प्रमुख सहाय्यक हॉवर्ड लुटनिक …
Read More »चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना अभिनेता विजय कडून २० लाख तर सरकार कडून १० लाखाची मदत घटनेची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना
तामिळनाडूतील करूर येथे आयोजित अभिनेता कम राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या रॅली दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेतील मृतांची संख्या ४० वर पोहोचली आहे. त्यामुळे घटनेतील वारसांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी १० लाख रूपयांची मदत जाहिर केली आहे. तर अभिनेता विजय यांनी मृतांच्या वारसांना २० लाख रूपयांची मदत जाहिर केली …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने कॉफी टेबल बुकचे अनावरण
चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल, कौशल्यावर आधारित रोजगार, आरोग्य ,पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळेच समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे, असे मुख्यमंत्री …
Read More »जयंत पाटील यांचे राज्यपालांना पत्र, तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा… राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची राज्यपालांना पत्र लिहित केली विनंती
राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवा असे विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना लिहिले आहे. जयंत पाटील राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हणाले की, यावर्षी राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. मागील आठवड्याभरापासून …
Read More »
Marathi e-Batmya