भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारासाठी पुन्हा चर्चा सुरू करत असतानाही, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी सांगितले की व्यापार वाटाघाटी अंतिम मुदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत आणि भारत आपल्या शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमईच्या हिताचे रक्षण करत राहील यावर जोर दिला. पियुष गोयल म्हणाले की, “चर्चा सकारात्मक पद्धतीने …
Read More »धनतेरसच्या दिवशी सोन्याचे कॉइन आणि चांदीच्या विटांच्या मागणीत वाढ गतवर्षीच्या तुलनेत ३५-४० टक्काने वाढ, चांदीचा व्यवसाय दुप्पट
किंमतीत मोठी वाढ झाली असली तरी, या धनतेरसमध्ये चांदीने सोन्याला मागे टाकले, नाण्यांच्या विक्रीत वर्षानुवर्षे ३५-४०% वाढ झाली आणि एकूण चांदीचा व्यवसाय दुप्पट झाला. याउलट, सोन्याचे प्रमाण १०-१५% ने कमी झाले, जरी एकूण उत्सव मूल्य विक्री ₹५०,००० कोटींपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे, असे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल …
Read More »आरबीएल बँकेसाठी इमिरातच्या एनबीडी बँकेने लावली २६ हजार कोटींची बोली आतापर्यंतची सर्वात मोठी एफडीआय डील
भारताच्या आर्थिक क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलत, युएईच्या एमिरेट्स एनबीडी बँक पीजेएससीने प्राधान्य वाटप आणि ओपन ऑफरच्या संयोजनाद्वारे आरबीएल बँकेतील नियंत्रणात्मक भागभांडवल खरेदी करण्यासाठी ₹२६,००० कोटी ($३.०५ अब्ज) पेक्षा जास्त वचनबद्धता दर्शविली आहे. यामुळे ही भारतीय बँकेतील सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक आणि सूचीबद्ध भारतीय कंपनीद्वारे प्राधान्य जारी करून उभारलेली …
Read More »धनतेरस सणाच्या निमित्ताने वाहन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्रमी विक्री मारूती सुझुकी वाहनाची ५० हजाराहून अधिकची होम डिलीव्हरी
कार बाजारातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकीने या वर्षीच्या विस्तारित धनतेरस कालावधीत ५०,००० हून अधिक वाहनांच्या डिलिव्हरीचा विक्रमी उच्चांक गाठण्याची अपेक्षा केली आहे, ज्यामध्ये केवळ शनिवारी ४१,००० हून अधिक वाहनांच्या डिलिव्हरीचा समावेश आहे. प्रतिस्पर्धी ह्युंदाई मोटर इंडियाने देखील जोरदार गती पाहिली, सुमारे १४,००० डिलिव्हरीसह २०% वार्षिक वाढ नोंदवली. या वर्षी धनतेरस …
Read More »नाशिक विमानतळावरील नवीन धावपट्टी आणि विमानसेवा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वी करून द्या मंत्री छगन भुजबळ यांचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
नाशिक विमानतळावर उभारण्यात येत असलेली ३००० x ४५ मीटर लांबीची नवीन धावपट्टी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वी कार्यान्वित करून नागरी विमान सेवेसाठी परवानगी देऊन सुरू करण्यात यावी अशी मागणी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह …
Read More »जयंत पाटील यांचा इशारा,..हा खेळ आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही एकीकडे धर्माच्या नावावर लोकांमध्ये वितुष्ट निर्माण करून त्यांचं लक्ष विचलित करायचे
एकीकडे धर्माच्या नावावर लोकांमध्ये वितुष्ट निर्माण करून त्यांचं लक्ष विचलित करायचे आणि दुसरीकडे धर्मांच्या हक्काच्या जमिनी लाटायच्या, हा खेळ आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावर दिली आहे. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जयंत पाटील …
Read More »भाजपा महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे २० ऑक्टोबरला राज्यभर पिठलं भाकर आंदोलन फसवे पॅकेज देऊन शेतकऱ्याची काळी दिवाळी करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार करणार
राज्यातील बळीराजावर यावर्षी मोठे संकट ओढवले आहे. शेतकरी उद्ध्वस्थ झाला असताना त्याला भरीव पॅकेज व कर्जमाफी देण्याची आवश्यकता होती. परंतु सरकारने जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे आणि जे जाहीर केले तेही शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. जगाचा पोशिंदा बळीराजावर काळी दिवाळी करण्याची वेळ आहे आणि या परिस्थितीला शेतकरी विरोधी महायुती …
Read More »पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी मुलांसोबत पणती रंगविण्यात आणि आकाश कंदील बनविण्यात उत्साहाने घेतला सहभाग
दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि एकोप्याचा उत्सव आहे, हा विचार करून पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आज एका आगळ्यावेगळ्या आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमात अनाथ मुलांसोबत दिवाळी साजरी केली. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मंत्री पंकजा मुंडे भावूक झाल्या. …
Read More »जयकुमार गोरे यांचे निर्देश, ग्रामीण भूमिहीन लाभार्थ्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्यावा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत ७२ हजार घरकुल पूर्ण
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजनेतंर्गत घरकुलाचे काम व्यापक प्रमाणात सुरु असून त्याअंतर्गत ७२ हजार ९७ घरकुल पूर्ण झाले असल्याचे सांगून भूमिहीन लाभार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन त्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्यावा, तसेच पुढील उद्दीष्टेही गतीने पूर्ण करावे, असे निर्दैशही ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. ग्रामीण गृहनिर्माणाच्या …
Read More »नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित २३ जिल्ह्यातील ३३ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना ३ हजार कोटीची मदत मान्यता दिल्याची मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती
राज्यात सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यास शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत व्हावी म्हणून २३ जिल्ह्यातील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांच्या २७ लाख ५९ हजार ७५४.७७ हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीसाठी तीन हजार २५८ कोटी ५६ लाख ४७ …
Read More »
Marathi e-Batmya