वाणिज्य सचिवांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा भारत आणि अमेरिका वर्षाच्या अखेरीस व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा चर्चेत आहेत. अमेरिकेचे नियुक्त राजदूत सर्जियो गोर यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि वाणिज्य सचिवांची भेट घेतली. अमेरिकेने भारतीय निर्यातीवर ५०% कर लादला आहे, ज्यामध्ये रशियाकडून …
Read More »फोमो पेक्षा थेट सोने खरेदीत गुंतवणूक करा परतावा मिळवण्यासाठी सोने खरेदीत पैसे गुंतवा
बाजारपेठ तज्ञ अजय श्रीवास्तव यांनी बुधवारी सोन्याच्या अलीकडील तेजीतून सुटण्याच्या चिंता फेटाळून लावल्या आणि गुंतवणूकदारांना सोन्याला त्यांच्या दीर्घकालीन पोर्टफोलिओचा मुख्य भाग म्हणून पाहण्याचे आवाहन केले. एका वृत्तसंस्थेशी बोलताना अजय श्रीवास्तव म्हणाले, “ज्यांनी सोने खरेदी केले नाही ते आज त्याला FOMO (मिसिंग आउटची भीती) म्हणू शकतात. परंतु मला अजूनही असे वाटते …
Read More »ईपीएफओच्या नियमात बदल, खासदार साकेत गोखले यांची टीका पगारदार नोकरांच्या पैशाच्या चोरीचा आऱोप
ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने दीर्घकालीन निवृत्ती बचत सुधारण्याच्या उद्देशाने नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यास मान्यता दिली आहे, परंतु या निर्णयामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर “कठोर” सुधारणांद्वारे “पगारदार कर्मचाऱ्यांना शिक्षा” देण्याचा आरोप केला आहे, तर कामगार मंत्रालयाचा असा आग्रह आहे की नवीन चौकट लाखो …
Read More »युरोपियन युनियन सोबत मुक्त व्यापार करार पूर्णत्वाची भारताला आशा वर्ष अखेर मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता
चालू वर्षाच्या अखेरीस युरोपियन युनियन (EU) सोबत मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी पूर्ण होण्याची भारताला आशा आहे, असे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी बुधवारी सांगितले. भारतीय अधिकाऱ्यांचे एक पथक सध्या मूळ नियमांवर चर्चा सुरू ठेवण्यासाठी ब्रुसेल्समध्ये आहे. भारत आणि युरोपियन युनियन EU यांच्यात मुक्त व्यापार करार करण्यासाठी चर्चा प्रगतीपथावर आहे. भारत …
Read More »एकनाथ शिंदे यांची टीका, कंबरडे मोडल्यावर हंबरडे फोडण्यात अर्थ नाही “माझ्या नादाला लागू नका, मी काम करणारा माणूस आहे” एकनाथ शिंदेचा विरोधकांना इशारा
“नको नको ते तुम्ही खाल्ले, त्यामुळे तुमचे कंबरडे मोडले. आता हंबरडा मोर्चा काढून काही उपयोग नाही. कंबरडे मोडल्यावर हंबरडा फोडण्यात काही अर्थ नाही,” अशा शब्दांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या असतील, तर आपापसातील मतभेद गाडून एकदिलाने कामाला लागा. ‘शिवसेना माझी’ या भावनेने …
Read More »सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी, मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करा, मगच निवडणुका घ्या मुख्य निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांना भेटून केली मागणी
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला होता. याच चुकीच्या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तशाच वापरल्या जाणार असतील तर निवडणुका पारदर्शक होणार नाही. त्यामुळे सदोष मतदार याद्यांची तपासणी करून त्या दुरुस्त करा. दुरुस्त झालेल्या मतदार यादीवरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यावा अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज …
Read More »रा. स्व. संघाविरोधात मुंबईत युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन केरळमधील इंजिनिअर आंनदू अजि यांच्या आत्महत्येस जबाबदार लोकांवर कारवाई करण्याची मागणी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत केरळमधील तरुण आयटी इंजिनिअर आनंदू अजि यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मुंबई युवक काँग्रेसने आज दादर येथील काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या परिसरात तीव्र आंदोलन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, आरोग्य संस्थांमध्ये यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई यांत्रिक धुलाई सेवेचा आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आरोग्य भवन येथे यांत्रिक पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेचा शुभारंभ करण्यात आला. प्रकाश आबिटकर म्हणाले की, या उपक्रमामुळे राज्यातील २० जिल्हा रुग्णालये, आठ सामान्य रुग्णालये, …
Read More »दत्तात्रय भरणे यांचा माहिती, शेतक-यांना देण्यात येणारे सेंद्रीय प्रमाणपत्रांची तपासणी करणार गैरव्यवहार आढळल्यास प्रमाणिकरण संस्थाचा केंद्र शासनाला अहवाल पाठवणार
राज्यातील सेंद्रीय प्रमाणित व नैसर्गिक शेती उत्पादक शेतक-यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासन शेतक-यांना मार्गदर्शन करत आहे. केंद्र शासन प्रमाणित संस्थाकडून राज्यातील शेतक-यांना देण्यात येणारे सेंद्रीय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी मध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास अशा संस्थाचा केंद्र शासनाला अहवाल पाठवणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मंत्रालय …
Read More »‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’साठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ २५ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ मंत्री अशोक वुईके यांची माहिती
आदिवासी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि सामाजिक संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार’ तसेच ‘भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण संस्था पुरस्कार’ देण्यात येतात. या पुरस्कारांसाठी प्रस्ताव स्वीकारण्यासाठी २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त व्यक्ती आणि संस्थानी प्रस्ताव …
Read More »
Marathi e-Batmya