मुंबई : प्रतिनिधी एमपीएससी परिक्षेतील उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गीय परिक्षार्थी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर राज्य सरकारकडून अन्याय करण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगले मार्क आणि मार्काच्या आधारे खुल्या प्रवर्गातून प्रवेश मिळत असला तरी या विद्यार्थ्यांपेक्षा खुल्या प्रवर्गातील कमी मार्क मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना …
Read More »रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर चित्रनगरी विकसित करणार सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी कलाकारांना परदेशात जाण्याची आवश्यकता भासू नये म्हणून राज्यात रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवरदादासाहेब फाळके चित्रनगरी सुसज्ज व अत्याधुनिक पध्दतीने विकसित करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी येथे सांगितले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक संस्थांसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव यांनी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »प्लास्टिकच्या कारखान्यावर धाडी टाकून गुन्हे दाखल करा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी प्लास्टिकची उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर तातडीने धाडी टाकून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील विविध शहरातून किती प्लास्टिक जमा होते, त्यावर रिसायकलिंग केले जाते का ? याचा अहवाल आठ दिवसात द्यावा. पर्यटन स्थळे व तीर्थस्थळे, यात्रा, उत्सवाच्या वेळी भाविकांना, ग्राहकांना दिल्या …
Read More »विद्यार्थ्यांकडून निम्मे शुल्क घेऊनच प्रवेश द्या राज्य शासनाच्या महाविद्यालयांना सूचना
मुंबई : प्रतिनिधी कृषी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सन २०१८-१९ या वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. आठ लाख पेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्काची ५० टक्के रक्कम राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून देण्यात येते. त्यामुळे प्रवेशाच्या वेळी अशा विद्यार्थ्यांकडून …
Read More »…आणि रंगला सत्ताधारी-विरोधकांच्या गप्पांचा फड मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, बापट, तावडे यांच्यासह अनेकांनी उडविल्या एकमेकांच्या टोप्या
मुंबई : प्रतिनिधी एरवी विधिमंडळात आणि जाहीर सभांमधून सत्ताधारी – विरोधकांकडून नेहमीच एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असतात. मात्र कोणत्याही नैमित्तिक कारणाशिवाय सहज भेटणाऱ्या राजकिय व्यक्तींचा एका वेगळाच चर्चेचा फड रंगल्याचे चित्र क्वचित पाह्यला मिळते. नेमके असेच चित्र नुकतेच विधान भवनात पाह्यला मिळाले. काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा पूर्व आढावा …
Read More »झोपडीधारकांच्या पात्र-अपात्रतेचे अधिकार लवकरच एसआरएकडे नवी नियमावली अंतिम टप्प्यात
मुंबई : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानीला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या एसआरए योजनेतील झोपडीधारकाच्या पात्र-अपात्रतेचे अधिकार पुन्हा एसआरएकडेच वर्ग करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने गृहनिर्माण विभागाकडून नवी नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. एसआरए योजनेसाठी झोपडीधारकांना पात्र-अपात्र ठरविण्याच्या …
Read More »शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची निर्मिती ही विश्व कल्याणासाठीची सर्वात मोठी गरज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे प्रतिपादन
मुंबई : प्रतिनिधी व्यक्तिगत, सामाजिक ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची निर्मिती ही आजची सर्वात मोठी गरज आहे. त्यादृष्टीने एक आश्वासक पाऊल म्हणून आंतरराष्ट्रीय अहिंसा संशोधन व अध्यात्म तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेने (आय-एआरटीआयएसटी-आय- आर्टिस्ट) विज्ञानाला अध्यात्माची जोड देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांबरोबर काम करावे, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय …
Read More »रूग्णालय, क्षेत्रिय कार्यालयाच्या ठिकाणी गैरहजर राहील्यास थेट निलंबन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक रूग्णालय, क्षेत्रिय कार्यालयाच्या ठिकाणी वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसतात किंवा पूर्व कल्पना न देता गैरहजर राहतात. अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांवर नागरी सेवा कायद्यांतर्गंत शिस्तपालनाची आणि निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सार्वजनिक रूग्णालय विभागाने एका आदेशान्वये सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला. मागील काही …
Read More »राज्याच्या महाधिवक्त्यांना आता राज्यमंत्री पदाचा दर्जा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयासह इतर न्यायालयात राज्याची न्यायिक बाजू मांडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राज्याच्या महाधिवक्त्यांना राज्य सरकारने राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पहिल्यांदाच न्यायिक बाजू पाहणाऱ्या व्यक्तीला राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त होणार असून यासंदर्भातील शासकिय आदेशही गुरूवारी पारीत करण्यात आला आहे. महाधिवक्त्यांना यापूर्वी …
Read More »संविधानावर शरसंधान करेल त्याला उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचं नाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर जर कोण शरसंधान करणार असेल तर त्यांना उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. ही लढाई सोपी नाही परंतु ती लढल्याशिवाय गत्यंतर नाही आणि ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस लढल्याशिवाय थांबणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत दिला. राष्ट्रवादी …
Read More »
Marathi e-Batmya