Editor

भारत-चीन परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीत डॉ एस जयशंकर म्हणाले, व्यापारी निर्बंध लागू करणे टाळायला हवे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या भेटीत मांडले मत

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी बीजिंगमध्ये चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत “प्रतिबंधात्मक” व्यापार उपाय आणि अडथळे दूर करण्याचे आवाहन केले. वर्षानुवर्षे सीमा तणावानंतर दोन्ही देश संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न करत असताना परस्पर विश्वास निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. “या संदर्भात प्रतिबंधात्मक व्यापार उपाय आणि अडथळे …

Read More »

अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचे आदेश, पेट्रोलचे बटन चालू आहे की नाही बघा स्विच लॉकिंग यंत्रणेची तपासणी आवश्यक

जूनमध्ये झालेल्या एअर इंडिया बोईंग ७८७-८ विमानाच्या अपघाताच्या चौकशीत इंजिन इंधन नियंत्रण स्विचवर लक्ष केंद्रित केले जात असताना, भारताच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) डिसेंबर २०१८ मध्ये यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने जारी केलेल्या स्पेशल एअरवर्थिनेस इन्फॉर्मेशन बुलेटिन (SAIB) नुसार २१ जुलैपर्यंत भारतातील बहुतेक नोंदणीकृत बोईंग व्यावसायिक विमानांवरील स्विचच्या …

Read More »

सर्वोच्च न्यायालय म्हणाले, नागरिकांनी व्यक्ती स्वातंत्र्यांचे महत्व समजून घेतले पाहिजे पंतप्रधान मोदी, आरएसएसच्या कार्यकर्त्यांवरील व्यंगचित्र मागे घेण्याचे आदेश

मध्य प्रदेशातील व्यंगचित्रकार हेमंत मालवीय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांबद्दल शेअर केलेली सोशल मीडिया पोस्ट सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी “प्रक्षोभक” म्हणून घोषित केली आणि त्यांना विचारले की ते ती पोस्ट हटवण्यास तयार आहेत का असा सवाल केला. हेमंत मालवीय यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि अरविंद …

Read More »

आदित्य ठाकरे यांच्या चड्डी-बनियन गँगच्या उल्लेखावर निलेश राणे यांचे आव्हान हिंमत असेल तर नाव घेऊन बोला, उगाच मोघम बोलू नका

महाराष्ट्र विधानसभेत आज शिवसेना (उबाठा)चे आमदार आदित्य ठाकरे यांनी २९३ च्या प्रस्तावावर बोलत होते. यावेळी प्रस्तावावरील भाषण संपविताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे अभिनंदन करत त्यांच्याकडून युतीचा धर्म पाळण्यात येत असून ज्या चड्डी-बनियनवर कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. त्यामुळे त्यांचे खरेच आभार मानायला पाहिजे असे सांगत आपले …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, जनसुरक्षा कायदा म्हणजे अघोषित आणीबाणी ‎मोहन भागवत, नरेंद्र मोदी एके-४७ आणि टॉमी गन शस्त्रांची पूजा करतात

महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे ‘अघोषित आणीबाणी’ आहे. या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या वेळी जी चूक केली, तीच गोष्ट भाजपाने कायद्याच्या रूपात आणून अघोषित आणीबाणी लादली आहे. याविरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, काँग्रेस पक्ष प्रत्येक जिल्ह्यात जनसुरक्षा कायद्याची होळी करणार सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात आवाज उठवणाऱ्यांना नक्षलवादी ठरवून जेलमध्ये टाकण्याच्या उद्देशानेच कायदा

अर्बन नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच त्याला विरोध आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून घेतलेला आहे. सरकारने कायदा मंजूर करून घेतला असला …

Read More »

चड्डी-बनियन व्हिडीओवरून अनिल परब यांचा टोला, सरकारने किमान दोन कपडे तरी द्यायचे बेडरूम पर्यंतचे व्हिडिओ लीक कसे होतात, यंत्रणा पोखरलीय

नुकतेच काही मंत्र्यांचे चड्डी-बनियनवरील व्हिडिओ व्हायरल झाले. त्यामुळे आता मंत्रीही सुरक्षित राहिले नाहीत. तर जनती सुरक्षा तर बाजूलाच राहिली असा उपरोधिक टोला शिवसेना उबाठाचे अनिल परब यांनी लगावत, चड्डी बनियन मध्ये सगळे उघडे फिरत आहेत. सरकारने किमान त्यांना दोन कपडे तरी पुरवायचे असा खोचक टोलाही शिंदे गटाचे आणि मंत्र्यांचे नाव …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, १०२ क्रमांक रुग्णवाहिका सेवा सुरळीत, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन… विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती

राज्यात आरोग्य सेवेसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. या सेवेची सर्व देयके आणि चालकांचे वेतन अदा केल्याने ही सेवा सुरळीत सुरू असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री …

Read More »

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही मुंबईतील अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावर विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर

मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात येतील. शासन कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. जर अधिकारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य पराग अळवणी यांनी प्रश्न उपस्थित केला …

Read More »

येमेनमधील नर्स निमिषा प्रिया साठी केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आश्वासन फाशीच्या शिक्षेतून तिचे प्राण वाचण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणार

केंद्र सरकारने सोमवारी (१४ जुलै २०२५) सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले की येमेनमधील एका स्थानिक व्यक्तीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात फाशीची वाट पाहणाऱ्या मल्याळी परिचारिका निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर हजर होऊन भारताचे ऍटर्नी जनरल आर. वेंकटरामणी म्हणाले की, …

Read More »