राज्यातील हिंदी सक्तीवरून मुंबईसह राज्यातील तमाम मराठी जनांनी एकत्र येत राज्य सरकारच्या विरोधात लढा पुकारला. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील हिंदी सक्तीचा मुद्यापासून माघार घेत असल्याचे राज्य सरकारने जाहिर केले. त्यानंतर हिंदी भाषेच्या अनुषंगाने नव्याने एका समितीची स्थापना राज्य सरकारने केली. मात्र मराठी जणांच्या …
Read More »पाकिस्तानमधून मायक्रोसॉफ्ट कंपनी पडली बाहेर एकाच वेळी ९ हजार कर्मचाऱ्यांना दिला निरोप
जागतिक स्तरावर जवळजवळ ९,००० कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात काढून टाकल्यानंतर, मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांच्या पाकिस्तानमधील उपस्थितीनंतर अधिकृतपणे पाकिस्तानमधील त्यांचे थेट कामकाज बंद केले आहे. मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानचे माजी संस्थापक देश प्रमुख जवाद रहमान यांनी या निर्णयाची पुष्टी केली आणि विविध माध्यमांनी मोठ्या प्रमाणात वृत्त दिले, परंतु ब्रँडने अद्याप त्याचे समर्थन केलेले नाही, जरी …
Read More »आरबीआयचा नवा नियम, कर्जदारांना दिलासा या कर्जांवर प्लोटींग रेट व्याज दर आकारणार नाही
कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा देत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने म्हटले आहे की १ जानेवारी २०२६ पासून फ्लोटिंग रेट कर्जांवर कोणताही प्रीपेमेंट शुल्क आकारला जाणार नाही. म्हणजेच, जर तुम्हाला वेळेपूर्वी कर्ज परत करायचे असेल तर कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. हा नवीन नियम फक्त त्या फ्लोटिंग रेट कर्जांना …
Read More »अॅपलचा सिक्रेट प्लॅन क्लाऊड सर्व्हर अॅमेझॉन, गुगल क्लाऊड आणि एडब्लूएस आणि मायक्रोसॉफ्ट अझुरेला थेट आव्हान
अॅपलने कस्टम सिलिकॉनद्वारे समर्थित स्वतःची डेव्हलपर-केंद्रित क्लाउड सेवा सुरू करण्याचा विचार केल्याचे वृत्त आहे, जी त्यांना अॅमेझॉन वेब सर्हिसेस Amazon Web Services (AWS), मायक्रोसॉफ्ट अझुरे Microsoft Azure आणि गुगल क्लाऊड Google Cloud शी थेट स्पर्धेत स्थान देऊ शकते. द इन्फॉर्मेशनचे अरोन टिल्ली Aaron Tilley यांनी केलेल्या सविस्तर तपासणीनुसार, प्रकल्प एसीडीसी …
Read More »पियुष गोयल यांची स्पष्टोक्ती, मुक्त व्यापार करार राष्ट्रीय हिताचा भारत विकसित निष्पक्ष आणि संतुलित व्यापारासाठी खुला
वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा सांगितले की भारत अनियंत्रित मुदती अंतर्गत व्यापार करारांवर स्वाक्षरी करण्यास घाई करण्यास नकार देतो. त्यांनी यावर भर दिला की भारत जो कोणताही मुक्त व्यापार करार (FTA) करत आहे तो परस्पर फायद्याच्या आणि राष्ट्रीय हिताच्या आधारावर असेल. पत्रकारांना संबोधित करताना गोयल म्हणाले की …
Read More »अमेरिकेबरोबर वाटाघाटी करण्यासाठी गेले भारताचे पथक परतले ९ जुलै रोजी पर्यंत राहिलेली चर्चा पूर्ण होण्याची आशा
मुख्य वाटाघाटीकार राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय व्यापार शिष्टमंडळ वॉशिंग्टनमध्ये अंतरिम व्यापार कराराबाबत चर्चेचा एक दौरा पूर्ण करून नवी दिल्लीला परतले आहे. प्रगती झाली असली तरी, कृषी आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील निराकरण न झालेल्या बाबींमुळे पुढील वाटाघाटी आवश्यक आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चर्चा ९ जुलैपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवता? याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा
राज्यात शेतकऱ्यांच्या, तरुणाईच्या, बेरोजगारांच्या, कामगारांच्या आत्महत्या होत आहेत. निरपराध नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा भयावह आहे. आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आज बळीराजाची आहे. राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली त्यावर भाजपच्या नेते कर्नाटक आणि बाकीच्या राज्यात बघा, महाराष्ट्र चांगला आहे,” असे उत्तर देतात. ज्या महाराष्ट्राने देशाला …
Read More »आदिवासी विभागाच्या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक ऊईके यांचे विधानसभेत निवेदन
आदिवासी विभागाच्या वसतिगृहांमधील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये मोठी वाढ केली असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. मंत्री डॉ अशोक ऊईके म्हणाले, अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना त्यांच्या गावी राहून उच्च शिक्षण घेणे सुकर व्हावे, याकरिता आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय वसतिगृहे कार्यान्वित आहेत. या …
Read More »अमित शाह यांना खुष करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा जय गुजरातचा नारा कार्यक्रमाला भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित नारा दिला
राज्यात एका बाजूला मराठी-हिंदी भाषेचा वाद पेटलेला असतानाच आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अर्थात पुण्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत जय गुजरातचा नारा दिला. विशेष म्हणजे जय महाराष्ट्र आणि जय हिंदचा नारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माईक सोडून गेले होते. मात्र पुन्हा लक्षात येताच माईकवर पुन्हा येत एकनाथ …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहंचे गुलाम महाराष्ट्राला लागलेला गद्दारी व लाचारीचा कलंक
महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभीमानाचा प्रदेश आहे. स्वराज्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती पण आज छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकनाथ शिंदेंसारख्या गुलामांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. सत्तेसाठी लाचार झालेला माणूसच महाराष्ट्रातील कार्यक्रमात जय गुजरात ची घोषणा देऊ शकतो. पण स्वाभिमानी मराठी माणूस हे कदापी सहन करणार नाही, असा …
Read More »
Marathi e-Batmya