दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा,अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आज मंत्रालयात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीला आमदार बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकसचंद्र रस्तोगी,उपसचिव …
Read More »मंत्री तानाजी सावंत मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनातलं बोलले….. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांचे वक्तव्य
कॅबिनेटला अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं व बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य शिंदे सरकारचे मंत्री तानाजी सावंत यांनी करत अप्रत्यक्ष महायुती सरकारमध्येही सार काही आलबेल नसल्याचे स्पष्ट केले. मंत्री तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, अजित पवार …
Read More »पंतप्रधान मोदी यांची शिवाजी महाराजांची माफी मागतानाही राहुल गांधींवर टीका स्वातंत्रवीर वि.दा. सावरकर यांच्या अवमानाचा शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची तुलना
शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून दैवतासमोर अनेकवेळा झुकले तरी आम्हाला त्याचे वावगे नाही. सिंधूदुर्गात मागील काही दिवसात जी घटना घडली. त्या घटनेबद्दल मनात खेद आहे. तसेच या घटनेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांची पायाशी डोकं ठेवत त्यांची माफी मागत असल्याचे सांगत काहीजण स्वातंत्रवीर वि दा सावरकर यांचा अवमान करतात परंतु …
Read More »नाना पटोले यांची टीका, आंदोलकांना नजरकैद.. भाजपा सरकार मोगलाईपेक्षा वाईट महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान करणाऱ्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भाजपा सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्याने जनतेत तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण घाईघाईने केले होते. राजकीय लाभ उठवण्यासाठी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केल्याने लोकांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री माफी मागत असले तरी त्याचा काही फायदा नाही. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा …
Read More »पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, फिनटेकमुळे ब्रॉडबँड वापरकर्त्यांमध्ये मोठी वाढ भारताने फिनटेकमध्ये प्रगती केली जगभरातून नागरिक पाह्यला येतात
देशात सध्या आर्थिक सण-उत्सवाचे दिवस असून बाजारात आणि आर्थिक क्षेत्रातही तसे उत्सवाचे वातावरण आहे. फिनटेकच्या माध्यमातून तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून सर्वचस्तरात मोठी क्रांती होत आहे. यापूर्वी देशातील विविधता पाहण्यासाठी परदेशात नागरिक येत होते. मात्र आता फिनटेकच्या माध्यमातून तंत्रज्ञानातून झालेली क्रांती पहायला पहायला येत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मुंबईत जीएफएएफच्यावतीने …
Read More »भारतीय टायर निर्यातीत १७ टक्क्याने वाढली गतवर्षी १४ टक्क्याने घसरली होती
पहिल्या तिमाहीत टायरची निर्यात परत आली आणि ती १७ टक्क्यांनी वाढून ₹६,२१९ कोटी झाली. वाणिज्य मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार टायरची निर्यात मागील वर्षीच्या याच तिमाहीत १४ टक्क्यांनी घसरली होती. अर्णब बॅनर्जी, चेअरमन ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ATMA) म्हणाले की, R&D आणि प्रगत तंत्रज्ञान उत्पादनांच्या विकासावर सतत लक्ष केंद्रित केल्याने …
Read More »मुकेश अंबानी यांचा दावा, २०३० पर्यंत रिलायन्सचा आकार दुप्पट एजीएम बैठकीत भागधारक आणि गुंतवणूकदारांना दिली माहिती
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या ४७ व्या एजीएममध्ये सुमारे १३० मिनिटांच्या भाषणात, मुकेश अंबानी यांनी गुरुवारी त्यांचे भागधारक आणि ग्राहकांना आणखी बरेच वचन दिले. २०३० पर्यंत रिलायन्स RIL चा आकार दुप्पट होण्याच्या मार्गावर असल्याचे आश्वासन देत, रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलने पुढील ३-४ …
Read More »मूडीज् रेटींगने भारताच्या जीडीपीबाबत व्यक्त केले भाकित जीडीपी ६.५ टक्केच राहणार
रेटिंग एजन्सी मूडीजने FY2025 साठी भारताचा जीडीपी GDP वाढीचा अंदाज २०२४ मध्ये ७.२% पर्यंत वाढवला आहे जो पूर्वीच्या ६.८% आणि २०२५ मध्ये ६.६% वाढीचा होता, पूर्वीच्या ६.४% च्या अंदाजाविरुद्ध. जुलैमध्ये, मूडीजने कॅलेंडर वर्ष २०२४ साठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज ६.८% वर अपरिवर्तित ठेवला, तर २०२५ साठी ६.५% वाढीचा अंदाज वर्तवला. …
Read More »प्रिमियर एनर्जीचा आयपीओ लाँच होताच १.४८ लाख कोटींची बोली बीएसई आणि एमएसईच्या बाजारात पहिलीच घटना
प्रिमियर एनर्जीज लिमिटेड Premier Energies Ltd च्या रु. २,८३०-कोटी प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) ला रु. १.४८ लाख कोटी पेक्षा जास्त किमतीच्या बोली मिळाल्या. यासह, सुरुवातीच्या शेअर विक्रीच्या टप्प्यात रु. १ लाख कोटी बोली मूल्य पार करणारी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड नंतरची दुसरी कंपनी ठरली. मजबूत मागणीचे नेतृत्व संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केले ज्यांनी …
Read More »सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती
नागरिकांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ देण्याची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. तसेच रियल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांनी सकारात्मक सहभाग नोंदवावा असे आवाहनही …
Read More »
Marathi e-Batmya