सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत नुकत्याच झालेल्या घसरणीचा आढावा घेत आहे. ही घसरण कायम राहिल्यास वाहन इंधनाच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत किरकोळ कपात करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांनी गुरुवारी सांगितले. ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती या आठवड्यात प्रति बॅरल $७० च्या खाली आल्या, …
Read More »देशातील टॉपच्या सहा कंपन्या नफ्यात पण रोजगार कपातीत उच्च स्थानी एआयमुळे नोकरीच्या संधी होत आहेत कमी -अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता
इंडिया इंकच्या शीर्ष सहा गटातील सूचीबद्ध संस्था एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर वेगाने बंद होत आहेत – बाजार भांडवलात रु. १०० लाख कोटी (१० सप्टेंबरपर्यंत रु. ९९.२लाख कोटी). महसूल आणि नफा यासारख्या महत्त्वाच्या मेट्रिक्समध्ये ते सातत्याने वाढत आहेत. FY24 मध्ये, या गटांच्या महसुलात ७.३% वाढ झाली, नफा २२.३% ने आणि बाजार भांडवल …
Read More »ऑगस्ट महिन्यात सीपीआय महागाई दर ३.६५ टक्क्यांवर तृणधान्य आणि कडधान्याच्या मालाच्या किंमतीत वाढ
ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित भारताची किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये मागील महिन्याच्या ३.६% वरून ३.६५% पर्यंत वाढली, तृणधान्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आणि जुलैच्या तुलनेत किंचित कमी आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये, किरकोळ चलनवाढीचा दर ६.८३% होता, जो जुलै २०२३ मधील ७.४४% पेक्षा कमी होता. जुलै २०२४ मध्ये सीपीआय CPI महागाई ५९-महिन्याच्या …
Read More »केंद्राचा निर्णय आयुष्यमान भारत योजना लागूः उत्पन्न बंधनकारक नाही योजनेसाठी अर्ज कसा कराल
आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना नवीन आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा (AB PM-JAY) विस्तार करून ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना, त्यांच्या उत्पन्नाची पातळी विचारात न घेता, सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये समाविष्ट करण्याची …
Read More »वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार मुंबई जगातील सात महत्वाच्या महानगरांमध्ये स्थान पटकावेल – प्रा. श्र्वाब
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण- एमएमआरडीए यांच्यातील सामंजस्य करारामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न दृष्टीपथात आले आहे. यातून आगामी काळात मुंबईचा जीडीपी – सकल उत्पन्न दुप्पट होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. तर निती आयोगाने महाराष्ट्राच्या एक लाख कोटी डॉलर्स – वन ट्रिलीयन डॉलर्स …
Read More »आदित्य ठाकरे यांचा सवाल, एमपीसीबी काय साध्य करू इच्छिते… फडणवीस प्रत्येक गोष्ट शुगर कोटिंग करून सांगतात
‘आधीच महाराष्ट्रातून मोठमोठे उद्योग बाहेर जात असताना, जे उद्योग इथे वर्षानुवर्षे आहेत. ज्यांच्यामुळे हजारो-लाखो तरुणांना रोजगार मिळाले आहेत, त्या उद्योगांना त्रास देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय साध्य करू इच्छित आहे’ असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला. मर्सिडीज बेन्ज प्रकल्पावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने नुकतीच धाड टाकली. तसेच …
Read More »दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका सुरू होणार अर्ज करण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन
प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरीवली या कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी वाहन प्रकाराची एम. एच ४७ बी डब्ल्यू ही नोंदणी क्रमांकाची मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी आकर्षक क्रमांक, पसंती क्रमांकासाठी विहीत नमुन्यातील अर्ज १३ सप्टेंबर २०२४ पासून सुरू करण्यात येत असून १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, मरिन लाईन्स ते वांद्रे सी लिंक अंतर १० मिनिटात धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याचे उद्घाटन
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा मुंबईसाठी गेमचेंजर ठरणारा प्रकल्प आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकारक, जलद, दिलासादायक आणि वेळेची बचत करणारा होणार आहे. हा प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासातील पुढचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या लोकार्पणाप्रसंगी सांगितले. या प्रकल्पामुळे मरिन ड्राईव्ह ते …
Read More »तरविंदरसिंह मारवा व भाजपाविरोधात काँग्रेसचे शुक्रवारी राज्यभर आंदोलन राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणा-या तरविंदरसिह च्या निषेधार्थ
लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत.आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे व भाजपाचे सरकार मात्र त्यावर काहीही कारवाई करत नाही हे अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह आहे. राहुल गांधी …
Read More »धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा
राज्यात मुळ पक्षातून फुटून मुळ पक्षच पळविण्याची प्रथा महाराष्ट्रात सुरु झाली आहे. या प्रथेचे पालन आता आमदारांच्या घरातही सुरु झाले असून त्याचाच एक भाग असलेल्या अजित पवार गटाचे आमदार तथा राज्याचे मंत्री धर्मराव बाब आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी वडीलांनी घेतलेला निर्णय पटला नाही. त्यामुळे शरदचंद्र पक्षात प्रवेश करत …
Read More »
Marathi e-Batmya