Editor

एफएसएसएआयने खाद्यान्नातील मायक्रो प्लास्टीक रोखण्यासाठी टाकले पाऊल रेडी फूडमधील मायक्रो प्लास्टीकचे प्रमाण निर्धारीत करणार

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), ज्याने मायक्रोप्लास्टिक प्रदूषणचा धोका म्हणून ओळखला असून त्यावर मात करण्यासाठी अन्नामध्ये मायक्रोप्लास्टिक दूषित होण्याच्या वाढत्या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक प्रकल्प सुरू केला आहे. ‘मायक्रो-अँड नॅनो-प्लास्टिक्स ॲज इमर्जिंग फूड कंटामिनंट्स: एस्टॅब्लिशिंग व्हॅलिडेटेड मेथडॉलॉजीज आणि अंडरस्टँडिंग द प्रिव्हलन्स इन डिफरेंट फूड मॅट्रिसेस’ नावाचा प्रकल्प या …

Read More »

एलोन मस्कने एक्सचे ब्राझीलमधील कार्यालय केले बंद सर्वोच्च न्यायालयात वाद निर्माण झाल्याने अखेर ऑपरेशन्स बंद करण्याचा निर्णय

लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साइट एक्स X, जी पूर्वी ट्विटर Twitter म्हणून ओळखली जात होती, असे म्हटले आहे की ते ब्राझीलमधील त्यांचे कार्य “तात्काळ प्रभावाने” बंद करण्याचा निर्णय घेतला. या अनपेक्षित पाऊलासाठी ब्राझीलचे न्यायाधीश अलेक्झांड्रे डी मोरेस यांनी “सेन्सॉरशिप ऑर्डर” ला दोष दिला आहे. जॅक डोर्सी यांनी स्थापन केलेल्या आणि आता अब्जाधीश …

Read More »

पुण्याच्या बर्गर किंगने अमेरिकेच्या विरोधातील न्यायालयीन लढाई जिंकली ट्रेडमार्कची याचिकाही फेटाळून लावली

यूएस-स्थित बर्गर किंग कॉर्पोरेशनने पुण्यातील बर्गर किंग रेस्टॉरंटच्या विरुद्ध १३ वर्षे सुरु असलेल्या कायदेशीर लढाईत पराभूत झाली असून जिल्हा न्यायालयाने ट्रेडमार्क उल्लंघनाचा आरोप करणारा खटला फेटाळून लावला. जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी १६ ऑगस्ट रोजी दिलेल्या न्यायालयाच्या निर्णयामुळे पुणेस्थित रेस्टॉरंटला “बर्गर किंग” नाव वापरण्यापासून रोखण्याचा बहुराष्ट्रीय फास्ट-फूड चेनचा प्रयत्न आता …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी, ३५ हजार कोटीची तरतूद पन्नास हजार महिलांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वकांक्षी व क्रांतिकारी योजना असून ही लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा १ हजार ५०० रुपयांची रक्कम वाढवत जावून टप्या-टप्याने …

Read More »

राज्यातील पहिल्या सौरग्रामाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण साताऱ्यातील मान्याची वाडी ठरले पहिले सौर ग्राम

राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना व मागेल त्यांना सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज …

Read More »

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २१ ऑगस्ट रोजी वरळीत होणार डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये होणार नेत्रदीपक पुरस्कार सोहळा

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, … आरक्षण संपवणे हीच मोदींची गॅरंटी आयएएसच्या खाजगी करणाचा प्रयत्न

केंद्रीय गृहमंत्रालयाने काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या प्रशासनातील काही महत्वाच्या पदांवर आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता होती. मात्र या रिक्त आयएएसच्या जागांवर मर्जीतील व्यक्तींची नियुक्ती करण्याच्या अनुषाने एक अध्यादेश काढत, अशा रिक्त पदांवरील व्यक्तींची नियुक्ती मागील दाराने करण्याचा मार्ग मोकळा केला. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक …

Read More »

बिस्कीट खाल्याने २५७ विद्यार्थी रूग्णालयात दाखल छत्रपती संभाजी नगर येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना

शाळांमधील देण्यात येत असलेल्या पोषक आहार योजनेंतर्गत देण्यात आलेल्या बिस्किटे खाल्याने ८० विद्यार्थ्यांना रूग्णालयात दाखल करण्याची पाळी आली. हि घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील आहे. सुमारे ८० विद्यार्थ्यांना पोषण आहार कार्यक्रमाचा भाग म्हणून दिलेली बिस्किटे खाल्ल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्याने दिली. केकेत जळगाव येथील जिल्हा …

Read More »

छगन भुजबळांचे आवाहन, नाशिकचे नाव बदनाम करू नका तणावपूर्व परिस्थिती नियंत्रणात आणली त्याबद्दल पोलिसांचे आभार

मागील काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराज यांच्या द्वेषमुलक वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे नाशिकसह छत्रपती संभाजी नगरात सामाजिक तणाव निर्माण झालेला आहे. त्यातच भाजपाच्या नेत्यांकडून रामगिरी महाराजाची पाठराखण केली आहे. त्यामुळे तणावात आणखीनच भर पडत आहे. यापार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे नाव बदनाम करू नका असे आवाहन नाशिककरांना …

Read More »

एसटीचे अभिनव ” जागा दाखवा ” अभियान.. अक्षरा केंद्र या सामाजिक संस्थेचे सहकार्य

राज्य शासनाने महिलांना सर्व प्रकारचे एसटी बस मधून प्रवास करताना तिकीट दरामध्ये ५०% सवलत दिली आहे. सध्या एसटीमध्ये ” महिला सन्मान योजना ” अंतर्गत लाखो महिला दररोज एसटीतून ५०% तिकीट दरात प्रवास करीत आहेत. परंतु केवळ महिलांना तिकीट दरात सवलत देऊन चालणार नाही, तर योजनेच्या नावाप्रमाणे त्यांचा ” सन्मान ” …

Read More »