Editor

जयंत पाटील यांची टीका, ब्रिटीशांच्या रौलेट ॲक्टच्या धर्तीवर महायुतीचा ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा स्पष्ट उद्देश यातून दिसतोय

राज्यात येऊ घातलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यावर जोरदार हल्ला चढवित शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळेच ब्रिटीशांच्या रौलेट अॅक्टच्या धर्तीवर महायुती सरकारकडून महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला राज्यातील महायुती सरकारवर केली. या कायद्यावर बोलताना …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार निती आयोगाच्या बैठकीला ईज ऑफ लिविंग अर्थात जीवन सुलभता विषयावर शिफारसी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जुलै रोजी निती NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या नवव्या बैठकीदरम्यान ‘जीवन सुलभता’ या शिफारशींचा आढावा घेतील, ज्या समान विकास अजेंडाची रूपरेषा आणि राज्यांशी भागीदारीमध्ये एकत्रित कृतीसाठी ब्लू प्रिंट असेल असे मानले जात आहे. सामान्य माणसाच्या फायद्यासाठी जगण्याच्या समस्यांना सुलभ करण्यासाठी त्यांच्या तिसऱ्या कारकिर्दीत सर्वसमावेशक स्वरूप द्यायचे आहे, …

Read More »

कर्जदारांकडे फक्त २२ हजार कोटी रूपयांची थकबाकी आरबीआयच्या आकडेवारीतून माहिती

इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) अंतर्गत नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (NPA) सुमारे ६ टक्के आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ योजनेअंतर्गत पूर्ण हमी देण्यासाठी लागणारा खर्च अपेक्षेपेक्षा खूपच कमी असेल. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “₹३.६८-लाख कोटींहून अधिक रकमेच्या एकूण तरलता समर्थनापैकी एनपीए NPA सुमारे ₹२२,००० कोटी किंवा हमी दिलेल्या …

Read More »

महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध

पंढरपूरच्या विठुरायाची यात्रा व आषाढी एकादशी दोन दिवसांनी येऊ घातली असताना राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्या करिता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला असून त्या संदर्भातील सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला …

Read More »

मर्सिडीज बेंज ही आता ईव्ही कारची निर्मिती करणार भारतातच कार असेंबल करण्याचे य़ुनिट स्थापना

जर्मन लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझ आपल्या भारतीय प्लांटमध्ये केवळ खर्च कमी करण्यासाठीच नव्हे तर शून्य उत्सर्जन गतिशीलता आणि कार्बन-न्यूट्रल उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिक इलेक्ट्रिक वाहने एकत्र करण्याची योजना आखत आहे. सध्या, मर्सिडीज-बेंझ इंडिया आपल्या चाकण सुविधेवर आपली फ्लॅगशिप इलेक्ट्रिक लक्झरी सेडान EQS असेंबल करते आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार बाजारातील मागणीवर …

Read More »

देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा, राज्यातील सर्व ज्येष्ठांना लाभ मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राबवण्याचे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते, त्यानुसार सदर योजनेचा शासन निर्णय आज सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्ध केला आहे.भारतातील एकूण ७३ व …

Read More »

तेलंगणा सत्ता बद्दल केसीआर-पंतप्रधान मोदी यांची भेट भाजपालाही केसीआर यांच्या राज्यसभेतील खासदारांची गरज

तेलंगणातील सत्ताबदलानंतर बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे के चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे अस्तित्व मर्यादीत झाले आहे. त्यातच के चंद्रशेखर राव यांची कन्या के कविथा यांना दिल्लीतील कथित लीकर पॉलिसी धोरण तयार करण्यात सहभाग असल्या प्रकरणी सध्या तुरुंगात आहे. त्यांना अद्याप जामीन मिळाला नाही. तर दुसऱ्याबाजूला तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याशी …

Read More »

पंतप्रधान मोदींचे ट्विटरच्या आभासी जगात सर्वाधिक फॉलोअर्स टेलर स्विप्ट म्हणते कोहली पेक्षा जास्त

मागील १० वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विशिष्ट समुदायाच्या विरोधात त्यांच्या कार्यपध्दतीला कवटाळणाऱ्या व्यक्तींकडून करण्यात आलेल्या बेकायदेशीर गोष्टींबाबत नेहमीच मौन धारण केले. तर दुसऱ्या बाजूला अशा व्यक्तींना फालोबँक करत असल्याच्या करत असल्याचे काहीजणांचे प्रोफाईलही काही जणांकडून उघडकीस आणले गेले. तर अनेक एक्सवरील ट्विटर प्रोफाईल बोगस असल्याची माहितीही काहीजणांनी …

Read More »

४६ वर्षानंतर पुरीचे रत्न भांडार पुन्हा उघडले खजिना उघडण्याचा रितसर परवानगीने उघडले रत्न भांडार

ओडिशाच्या पुरी येथील १२व्या शतकातील जगन्नाथ मंदिराचा खजिना रत्न भंडार ४६ वर्षांनंतर रविवारी दुपारी पुन्हा उघडण्यात आला. ओडिशा सरकारने स्थापन केलेल्या ११-सदस्यीय समितीचे सदस्य रविवारी दुपारी जगन्नाथ मंदिरात त्याचा आदरणीय खजिना पुन्हा उघडण्यासाठी दाखल झाले. तिजोरीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये ओरिसा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश विश्वनाथ रथ, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे (SJTA) …

Read More »

राज्यातील या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने दिला यलो अलर्ट चार दिवसांसाठी दिला, रेड, यलो आणि ग्रीन अलर्ट

मागील जून महिन्यापासून राज्यात मान्सूनचे आगमन झालेले असले तरी फारसा मान्सून सक्रिय झालेला नव्हता. मात्र आता जुलैच्या मध्यापासून मान्सून मुंबई पुणेसह राज्यातील इतर जिल्ह्यातही चांगलाच सक्रिय होताना दिसत आहे. यासंदर्भात पुढील चार दिवसांसाठी हवामान विभागाने इशारा दिला आहे. आज १४ तारखेसाठी पालघर, ठाणे, मुंबईसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला …

Read More »