रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गेल्या ३ ते ४ वर्षात भारतात आठ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत आणि या आकडेवारीने नोकऱ्यांबद्दल खोटे कथा पसरवणाऱ्यांचे दावे उघडे पडले असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी करत कौशल्य विकास आणि रोजगाराची गरज आहे आणि आमचे सरकार या दिशेने …
Read More »मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी, हुकूमशाही ‘जनसुरक्षा विधेयक’ त्वरित मागे घ्या विधेयकावर चर्चा करण्याऐवजी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का मांडले
महाराष्ट्र सरकारने विधानसभेत ‘जनसुरक्षा अधिनियम, २०२४’ हे विधेयक सादर केल्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महायुती सरकारचा तीव्र निषेध करत असून लोकशाही हक्क तुडवणारे हे विधेयक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटीने केल्याची माहिती राज्य सचिव उदय नारकर यांनी दिली. राज्य सचिव उदय नारकर म्हणाले की, जनतेने निवडून दिलेल्या …
Read More »नाना पटोले यांची टीका, कॅगने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यांचा फुगा फोडला विरोधकांच्या आक्षेपावर कॅगकडूनही शिक्कामोर्तब
महाभ्रष्ठ महायुती सरकारच्या अनागोंदी कारभारावर कॅगने गंभीर ताशेरे ओढल्याने सरकारच्या मोठमोठ्या दाव्यातील हवा निघाली आहे. राज्यावरचा ८ लाख कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर चिंताजनक आहे असून पुरवणी मागण्या व कर्जाचे सरकार समर्थन करत असले तरी कॅगने सरकारला इशारा दिला आहे तसाच इशारा विरोधी पक्षांनी महाभ्रष्टयुती सरकारला दिला होता परंतु विरोधकांच्या इशाऱ्याकडे …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, माहिती आयोगाला स्वतःची खंडपीठे आणि नियमावलीचे अधिकार आयोग स्वायत्त आणि स्वतंत्र असल्याचे स्पष्ट
केंद्रीय माहिती आयोगाला खंडपीठे आणि नियमावली तयार करण्याचे अधिकार आहेत, असे निरीक्षण नोंदवताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, केंद्रीय माहिती आयोग CIC ची स्वायत्तता त्याच्या प्रभावी कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने गेल्या बुधवारी सांगितले की, प्रशासकीय संस्थांची स्वायत्तता आणि स्वातंत्र्य हे …
Read More »सात राज्यातील पोट निवडणूकीत इंडिया आघाडीला १० भाजपाला २ जागा १३ पैकी फक्त दोन जागा भाजपाला १ अपक्षाला
इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी सात राज्यातील १० विधानसभेच्या जागा जिंकल्या, तर भाजपाने दोन आणि एक अपक्ष जिंकला, कारण या आठवड्याच्या सुरुवातीला सात राज्यांमधील १३ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांसाठी १३ जुलै रोजी मतमोजणी झाली. पंजाबमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाचे (आप) मोहिंदर भगत यांनी जालंधर पश्चिम मतदारसंघात विजय मिळवला. तामिळनाडूमध्ये, विक्रवंडी विधानसभा मतदारसंघात …
Read More »वंचितचा सवाल, जयभीम नगरातील ७०० कुटुंबे रस्त्यावर आली जबाबदार कोण? नदी, नाले, सफाईवर किती कोटी खर्च केला?
दोन आठवड्यापासून मुंबईमध्ये होणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. मुंबई महानगरपालिकेचे एकूण बजेट २०२४-२५ वर्षासाठी ६०,००० कोटींचे आहे. जे एखाद्या छोट्या राज्यापेक्षाही जास्त आहे. इथे पावसाळ्याच्या अगोदर होणारे मुख्य काम म्हणजे नालेसफाई, नदी सफाई आहे. यावर किती खर्च झाला आहे? आजच्या मुंबईच्या या अवस्थेला मुंबई महापालिका जबाबदार आहे, असा आरोप …
Read More »कापसाचे हेक्टरी उत्पन्न वाढविणे हेच उद्दिष्ट केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांचे मत
तीन हजार वर्षांपूर्वी भारताने वस्त्राद्योगाचे ज्ञान जगाला दिले. कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा वस्त्रोद्योग आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी कापसाचे हेक्टरी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी आज केले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी हॉटेल ट्रायडंट, मुंबई येथे …
Read More »जयंत पाटील यांची खोचक टीका, पुढची पिढी भिकेला लागली तरी चालेल पण… हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत आहे असे 'कॅग'ही सांगतेय
काल कॅगचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत, त्यावर काल सभागृहाच्या पटलावर ठेवलेल्या कॅगच्या अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहवालावर दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत जयंत …
Read More »कॅगचे सरकारला खडेबोल, वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत कॅगने व्यक्त केली चिंता
नुकतेच राज्यातील महायुतीचे शेवटचे पावसाळी अधिवेशन पार पडले. त्याचा अखेरचा दिवस काल शुक्रवारी झाला. मागील १० वर्षात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सातत्याने राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा एकप्रकारे नवा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदविला. तसेच प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या शेवटी दिवशी सरकारच्या जमा खर्चाबाबत राज्य सरकारचा ऑडिट रिपोर्ट अर्थात कॅग अहवालही सादर करण्यात …
Read More »महागाई चार महिन्यातील उच्चांकावार अन्न महागाई ९.३६ वर सांख्यिकी विभागाकडून आकडेवारी जाहिर
किरकोळ महागाई, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) द्वारे मोजली गेली, जून २०२४ मध्ये ५.०८ टक्क्यांच्या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली, भाज्या आणि डाळींच्या वाढत्या किमतींमुळे अन्न महागाई ९.३६ टक्क्यांपर्यंत वाढली. जून २०२४ च्या देखील गेल्या वर्षी याच महिन्यात नोंदवलेल्या ४.८७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, शुक्रवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार. अलीकडेच दोन MPC सदस्यांनी …
Read More »
Marathi e-Batmya