आश्वासन, टीका-टीप्पण्णी करणं या पलिकडे सरकारने काय केलं आहे? शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलीय, हीच मोदींची गॅरंटी आहे.असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी केला आहे. लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी सांगितले. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, लोकशाहीला संकटात नेहणारा कारभार मोदींकडून …
Read More »मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा, महिलांच्या विकासाचे चौथे महिला धोरण जाहीर करणार
महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले व या ध्येयासाठी आखण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणारे राज्याचे चौथे महिला धोरण उद्याच्या महिला दिनी म्हणजेच ८ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. महिला आर्थिक विकास मंडळ व युनायटेड नेशन्स वुमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, मुंबईकरांना आरोग्य उपचारावर खर्च करावा लागणार नाही
मुंबईतील वरळी भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी साडे अकराच्या सुमारास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशी देखील त्यांनी संवाद साधला. मुंबईकरांच्या आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या …
Read More »सुनिल तटकरे यांचा दावा, जागावाटपाचा निर्णय सामंजस्याने- सामोपचाराने होईल
येत्या एक – दोन दिवसात तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते दिल्लीत बसून जागावाटपाचा निर्णय सामंजस्याने आणि सामोपचाराने करतील असे सांगतानाच तिन्ही पक्षाने महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा निर्धार केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. बुधवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजित पवार, …
Read More »शरद पवार यांचा सुनिल शेळके यांना सज्जड दम, …मला शरद पवार म्हणतात
एकदा दमदाटी केली तेवढं बास…पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला…तुम्ही त्याची काळजी करू नका…मी या रस्त्याने कधी जात नाही…पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर, सोडतही नाही! असा सज्जड दम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे समर्थक …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप, मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे आगार
मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे आगार बनले आहे. लोकनियुक्त सदस्य महापालिकेत नसल्याचा फायदा घेत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई साफ करण्याचा उद्योग सुरू केला आहे. निविदा प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करुन रस्ते विकासाच्या निविदा अंतिम केल्याचे ७०० कोटींच्या घोटाळ्याचे प्रकरण आता समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सरकारने शोधला पाहिजे, अन्यथा जनतेच्या …
Read More »तिसऱ्या दिवशी IPO ११.३ वेळा सबस्क्राइब झाला; किरकोळ भाग २६x बुक केला गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद
आरके स्वामीच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला (IPO) बोली प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत राहिला. इश्यूला पहिल्या दिवशी एकूण २.१९ वेळा सबस्क्राइब केले गेले आणि दुसऱ्या दिवशी ६ वेळा एकूण सबस्क्रिप्शनसह संपले. चेन्नईस्थित आरके स्वामी आपले शेअर्स २७०-२८८ रुपयांच्या प्राइस बँडमध्ये विकत आहेत. गुंतवणूकदार किमान ५० शेअर्स आणि त्यानंतर त्याच्या …
Read More »रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आदेश क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना नेटवर्कचा पर्याय द्या एटीएम कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांना दिले आदेश
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कार्ड जारी करणाऱ्यांना कार्ड नेटवर्कशी कोणतीही व्यवस्था किंवा करार करू नयेत जे त्यांना इतर कार्ड नेटवर्कच्या सेवांचा लाभ घेण्यापासून प्रतिबंधित करतात असे निर्देश जारी केले आहेत. या निर्देशानुसार, कार्ड जारीकर्त्यांना त्यांच्या पात्र ग्राहकांना जारी करताना एकाधिक कार्ड नेटवर्कमधून निवडण्याचा पर्याय प्रदान करावा लागेल. विद्यमान …
Read More »राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ पक्का अमेठीतूनच लढणार निवडणूक
देशातील लोकसभा निवडणूकांचा कालावधी आता जवळ आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील सहयोगी पक्ष असलेल्या उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातील जागा वाटपाची चर्चा जाहिरही करण्यात आली. यावेळी अमेठी आणि रायबरेलीत आणि वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसकडून उमेदवार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मागील …
Read More »काजू परिषद संचालक मंडळाची बैठक संपन्न
महाराष्ट्र राज्य काजू परिषद संचालक मंडळाची बैठक पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. यावेळी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी काजू परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, काजू प्रक्रिया उद्योजक, काजू उत्पादक शेतकरी प्रतिनिधी, कृषी विद्यापीठातील काजू …
Read More »
Marathi e-Batmya