मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर २०१८ चा जीवन पुरस्कारासाठी बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज केली. प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ कलाकाराला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे …
Read More »आधी ‘लाखमोलाची भेट’ मगच उद्योगाच्या प्रस्तावास मान्यता
उद्योग विभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयाने स्विकारले धोरण मुंबई : खास प्रतिनिधी महाराष्ट्र गुंतवणूकीत सर्वाधिक पुढे असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र याच उद्योग विभागाकडे नव्याने गुंतवणूकीसाठी आलेल्या १५ हजार कोटींच्या ४० नव्या उद्योग प्रस्तावांना ६ महिने झाले तरी मंजूरी न …
Read More »कांद्याला हमीभाव देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार
कांदा उत्पादकांच्या शिष्टमंडळाला पणन मंत्री सुभाष देशमुख यांचे आश्वासन मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कांद्यांचे दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांद्याला हमी भाव द्यावा,अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करुन कांद्याला हमी भाव मिळावा यासाठीचा प्रस्ताव राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठविणार असल्याची माहिती पणन मंत्री …
Read More »अभिनय आणि लेखणीतून हिंदी चित्रपटसृष्टी समृध्द करणारे कादर खान यांचे निधन
कँनडा येथील रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू मुंबई : प्रतिनिधी हिंदी, मराठी भाषिक सिनेरसिकांना आपल्या अभियाच्या माध्यमातून कधी हसायला लावणारे तर कधी खलनायकाच्या भूमिकेतून भीती निर्माण करणारे आणि लेखनीतून सर्वोत्तम पटकथा, संवाद लिहीणारे सुप्रसिध्द अभिनेता, लेखक कादर खान यांचे कँनडा येथे आज वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही …
Read More »शिवसेनेने भाजपसोबत संसार नीट चालतो का ते बघावे
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी आधी भाजपसोबतचा संसार नीट चालतो का ते बघावे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसवर टिका करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असभ्य भाषेत टीका …
Read More »फुले, साठे, चर्मकार आणि अपंग महामंडळाकडून पुन्हा कर्ज वाटप होणार
राष्ट्रीय महामंडळाकडून मिळणाऱ्या ३२५ कोटींचे कर्जास शासन हमी : मंत्री बडाले मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मागास प्रवर्गातील आणि अपंग व्यक्तींना स्वंयरोजगार करता यावा म्हणून महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळ आणि राज्य अपंग वित्त विकास महामंडळाकडून करण्यात येणाऱे कर्ज वाटप थांबविण्यात आले होते. मात्र आता या चारही …
Read More »‘अक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ मुळे देशाला दिला माहितीचा अधिकार
माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगली यांचे परखड मत मुंबई : प्रतिनिधी ज्या पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांस अक्सिडेंटल पंतप्रधान म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच अक्सिडेंटल पंतप्रधानानी देशाला दिला माहितीचा अधिकार देत सर्वसामान्य जनतेला रस्त्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून थेट पंतप्रधान यांस प्रश्न विचारण्याचा अधिकार प्राप्त झाल्याचे परखड मत माहिती …
Read More »ऑगस्टाऐवजी आत्महत्या, दुष्काळ, भीमा कोरेगांवच्या दंगलीवर बोलावे
मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची चव्हाण यांची टीका मुंबई : प्रतिनिधी राज्यात १७ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळातील निम्म्यापेक्षा जास्त मंत्र्यावर घोटाळ्यांचे आरोप आहेत. भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. भीमा कोरेगाव दंगल, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, सनातनचा बॉम्ब निर्मिती कारखाना या सगळ्या विषयांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी …
Read More »ऑगस्टा वेस्टलँडचा थेट फायदा काँग्रेस आणि गांधी घराण्याला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी ख्रिश्चिअन मिशेल ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील महत्वाचा माणूस आहे. त्याने दिलेल्या जबानीत १० टक्के अर्थात १२५ कोटी रूपयांची लाच गांधी कुटुंबातील व्यक्तींना दिल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद असल्याचे सांगत या घोटाळ्याचा थेट लाभ काँग्रेस पार्टीला झाल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत ईडीने हीच गोष्ट …
Read More »जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी समिती स्थापन करणार
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती करण्यासाठी प्रचार व प्रसारासह या कायद्याची परिणामकारक व योग्यरितीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व तालुका स्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. जादूटोणा विरोधी कायदा …
Read More »
Marathi e-Batmya