मुंबई : प्रतिनिधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळावी यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांनी आज विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेत खरीप २०१७ मधील योजनेत सहभागी शेतकऱ्यांना भात ,मूग ,उडीद, सोयाबीन पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम आठवडाभरात त्यांच्या बँक खात्यात जमा करावी असे आदेश दिले. या …
Read More »बस, लोकल रेल्वे, मोनोचा प्रवास आता एकाच तिकिटावर एकात्मिक तिकिट प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशात कामाच्या निमित्ताने बस, लोकल रेल्वे आणि मोनोने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना वेगवेगळे तिकिट काढावे लागते. त्यात प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर वेळ जात असल्याने या सर्व वाहतूक व्यवस्थेचे एकाच कार्डावर तिकिट उपलब्ध व्हावे यासाठी एकात्मिक तिकिट …
Read More »‘राक्षस’मध्ये सईचा बेधडक अभिनय पत्नीच्या भूमिकेत असूनही वेगळा ठसा
मुंबई : प्रतिनिधी अभिनेत्री सई ताम्हणकरने नेहमीच प्रवाहपेक्षा हटके भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. मराठीत ग्लॅमर आणि बोल्डचं अचूक मिश्रण सादर करणाऱ्या सईचा ‘राक्षस’ हा मराठी सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा सईचा बिनधास्त अभिनय मन मोहून टाकतो. विवेक कजारीया आणि निलेश नवलाखा यांची निर्मिती असलेल्या ‘राक्षस’ची …
Read More »अर्ज बाद होऊनही मोहन जोशी बनणार अध्यक्ष? निवडणूकीनंतरही रंगणार नाट्य परिषदेच्या कार्यकारीणीमधील नाट्य
मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींचा नाट्य परिषदेच्या निवडणूकीतील अर्ज बाद झाल्याने तूर्तास जरी अध्यक्षपदाच्या दिशेने त्यांची वाटचाल खंडीत झाली, असली तरी निवडणूकीनंतर निवडणूक न लढवताही ते अध्यक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोरीवली शाखेच्या नटराज पॅनलला पाठिंबा दर्शविण्यासाठी उपस्थित राहिलेल्या मोहन जोशी यांनी स्वत:च तसे संकेत दिले. नटराज …
Read More »नोंदणी असेल तरच सरकारी बांधकामाचा ठेका मिळणार काँट्रक्टर आणि ठेकेदारांना नोंदणी करण्याचे कामगार मंत्री निलंगेकर पाटील यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व काँट्रक्टर आणि ठेकेदारांनीही नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न करणाऱ्या ठेकेदार आणि काँट्रक्टरला सरकारी काम मिळणार नसल्याची घोषणा कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील यांनी …
Read More »काँग्रेसच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नाना पटोले यांची वर्णी तर भाई नगराळे यांची सरचिटणीस पदी नियुक्ती
मुंबई : प्रतिनिधी भाजपमधील कारभाराला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप सदस्यत्वाचा आणि खासदारकीचा राजीनामा देणारे नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाई नगराळे यांची राज्याच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आल्याचे कॉंग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आले. भंडारा-गोंदीयाचे खासदार नाना पटोले …
Read More »धर्मा पाटील यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रसंगी आंदोलन करू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात आत्महत्त्या करणारे धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांचीही आपण व सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. ज्या कारणांसाठी त्यांनी आत्महत्त्या केली त्याची शासनाकडून अजून पूर्तता न झाल्यामुळे थर्मा पाटील यांच्या अस्थींचे विसर्जन त्यांच्या कुटुंबियांनी अजून केले नाही. शासनासाठी ही शरमेची बाब असून पाटील यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रसंगी आंदोलन करण्याचा …
Read More »सरकारच्या घोषणा- करार फार झाले, मुर्त स्वरूपात काहीच नाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा राज्य सरकारला उपरोधिक टीका
मुंबई : प्रतिनिधी गेल्या चार वर्षांत सरकारने फक्त घोषणा आणि करार केले. मात्र ते मूर्त स्वरुपात आलेच नसल्याची टीका करत एकाही प्रकल्पाची विट रचली नाही. त्यामुळे मी गेलो तर उद्घाटनालाच जाईन असे सांगत ‘मेकिंग महाराष्ट्र’, ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ झाला, अजून बरेच होतील. पण त्यात होणार्या हजारो कोटींच्या गुंतवणूकीतील किती टक्के मोदीकडे …
Read More »ओखी चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी ६ कोटी रुपयांचा निधी थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये आलेल्या ओखी चक्रीवादळामुळे कोकण व नाशिक मधील शेती, फळपिकांचे आणि मच्छिमार बांधवांचे नुकसान झाले. या वादळचा फटका ८ हजार ४५ शेतकरी व मच्छिमारांना बसला. त्या सर्वांना ६ कोटी २ लाख ४३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असून हा निधी थेट नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करावा असे आदेश नाशिक व कोकण विभागीय आयुक्तांना मदत …
Read More »भ्रष्टाचारामुळे ग्राम समितीचे अधिकार आता जिल्हा परिषदांकडे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागात करावयाच्या पाणी पुरवठ्याची दोन कोटी रूपयांची कामे मंजूर करण्याचे अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे होते. मात्र समितीने मंजूर केलेल्या कामात आर्थिक अपहार अर्थात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपावरून या ग्राम समितीला देण्यात आलेले अधिकार रद्द बातल करण्याचा निर्णय घेत हा निधी मंजूर करण्याचे अधिकार …
Read More »
Marathi e-Batmya