मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींचा नाट्य परिषदेच्या निवडणूकीतील अर्ज बाद झाल्याने तूर्तास जरी अध्यक्षपदाच्या दिशेने त्यांची वाटचाल खंडीत झाली, असली तरी निवडणूकीनंतर निवडणूक न लढवताही ते अध्यक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोरीवली शाखेच्या नटराज पॅनलला पाठिंबा दर्शविण्यासाठी उपस्थित राहिलेल्या मोहन जोशी यांनी स्वत:च तसे संकेत दिले. नटराज …
Read More »काँग्रेसच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नाना पटोले यांची वर्णी तर भाई नगराळे यांची सरचिटणीस पदी नियुक्ती
मुंबई : प्रतिनिधी भाजपमधील कारभाराला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजप सदस्यत्वाचा आणि खासदारकीचा राजीनामा देणारे नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भाई नगराळे यांची राज्याच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आल्याचे कॉंग्रेस पक्षाच्यावतीने जाहीर करण्यात आले. भंडारा-गोंदीयाचे खासदार नाना पटोले …
Read More »धर्मा पाटील यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रसंगी आंदोलन करू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात आत्महत्त्या करणारे धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांचीही आपण व सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. ज्या कारणांसाठी त्यांनी आत्महत्त्या केली त्याची शासनाकडून अजून पूर्तता न झाल्यामुळे थर्मा पाटील यांच्या अस्थींचे विसर्जन त्यांच्या कुटुंबियांनी अजून केले नाही. शासनासाठी ही शरमेची बाब असून पाटील यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रसंगी आंदोलन करण्याचा …
Read More »सरकारच्या घोषणा- करार फार झाले, मुर्त स्वरूपात काहीच नाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा राज्य सरकारला उपरोधिक टीका
मुंबई : प्रतिनिधी गेल्या चार वर्षांत सरकारने फक्त घोषणा आणि करार केले. मात्र ते मूर्त स्वरुपात आलेच नसल्याची टीका करत एकाही प्रकल्पाची विट रचली नाही. त्यामुळे मी गेलो तर उद्घाटनालाच जाईन असे सांगत ‘मेकिंग महाराष्ट्र’, ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ झाला, अजून बरेच होतील. पण त्यात होणार्या हजारो कोटींच्या गुंतवणूकीतील किती टक्के मोदीकडे …
Read More »भ्रष्टाचारामुळे ग्राम समितीचे अधिकार आता जिल्हा परिषदांकडे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागात करावयाच्या पाणी पुरवठ्याची दोन कोटी रूपयांची कामे मंजूर करण्याचे अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे होते. मात्र समितीने मंजूर केलेल्या कामात आर्थिक अपहार अर्थात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपावरून या ग्राम समितीला देण्यात आलेले अधिकार रद्द बातल करण्याचा निर्णय घेत हा निधी मंजूर करण्याचे अधिकार …
Read More »दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व महिलांच्याप्रश्नी राज्यपालांचे लक्ष वेधणार विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दलित, अल्पसंख्याक, आदिवासी व महिलांच्या समस्यांसंदर्भात काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे शिष्टमंडळ गुरूवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळामध्ये काँग्रेस पक्षातील आमदारांचा समावेश राहणार आहे. या भेटीबाबत …
Read More »महाराष्ट्र मॅग्नेटीक नाही तर पथेटीक झाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गुंतवणूक वाढविण्यासाठी राज्य सरकारने मँग्नेटीक महाराष्ट्रच्या गुंतवणूकीचे आयोजान केले. मात्र वास्तविक मध्ये महाराष्ट्र हे मँग्नेटीक राज्य नाही तर पथेटीक राज्य झाल्याचा टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी करत राज्यातील गुंतवणूकीचे खरे चित्र दाखविण्यासाठी राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आझाद मैदानालगत असलेल्या काँग्रेसच्या …
Read More »आंदोलनात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई राज्य सरकारच्या सामान्य प्रशासनाचा नवा फतवा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शासकिय कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या संघटनांच्यावतीने आपल्या विविध मागण्यांच्या प्रश्नी महामोर्चाचे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा फतवा राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आला आहे. शासकिय सेवेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांची राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने २२ फेब्रुवारी २०१८ रोजी महामोर्चाचे आंदोलन मंत्रालयासमोर करण्यात येणार …
Read More »गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना सराईत गुन्हेगाराच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देऊन फोटो काढतात, त्याप्रमाणे शेतक-यांच्या हातात नावाच्या पाट्या देऊन फोटो काढले जात आहेत. गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला …
Read More »होय, आम्ही शिवस्मारकाच्या कामाला गती देण्यास कमी पडलो छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांची कबुली
मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक निर्माण करण्याची घोषणा आम्ही केली. तसेच या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र भूमिपूजन होवून एक वर्ष झाला तरी या शिवस्मारकाच्या कामास गती देण्यास आम्ही कमी पडल्याची स्पष्ट कबुली भाजप सरकारमधील घटक …
Read More »
Marathi e-Batmya