सिंधुदुर्ग: प्रतिनिधी कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत खा. नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठींबा जाहीर केला असुन त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन आज ओरसगाव येथील पक्षाच्या मेळाव्यात केले आहे. यावेळी रा.कॉ.पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, आ. नितेश राणे, कोकण स्थानिक …
Read More »उध्दव ठाकरे यांच्या भेटीला पंकज भुजबळ राजकिय उत्सुकता वाढीला
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या समर्थकांसह, स्वपक्षातील नेत्यांकडून केईएम हॉस्पीटलमध्ये रिघ लावली. मात्र छगन भुजबळ यांचे चिंरजीव आमदार पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची बुधवारी दुपारी भेट घेतली. तब्बल दोन वर्षानंतर छगन भुजबळ यांना जामीन …
Read More »मराठी भाषा सक्तीच्या आदेशावर प्रधान सचिवांची इंग्रजीत सही आदेशावरील इंग्रजी सहीवर समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांचा आक्षेप
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व शासकिय कार्यालयात मराठी भाषेचा वापर सक्तीचा करावा यासाठी मराठी भाषा विभागाने काल ९व्यांदा शासन आदेश काढण्यात आला. मात्र या शासन आदेशावर या विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी मराठी भाषेतील सहीऐवजी इंग्रजीत सही करत तो प्रसिध्द करण्यात आला. त्यामुळे या आदेशाच्याच प्रसिध्दीत इंग्रजीचा वापर केल्याने …
Read More »पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार नाहीत पण राहुल गांधीना कौल असेल तर विरोध नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा राहुल गांधींना पाठींबा
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये सांगितले की, त्यांच्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळतील, त्यावेळी पंतप्रधान पदाची जबाबदारी घेईन. देशातील जनता त्यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी देणार असेल आणि तसा कौल घेणारच आहेत. तर त्यांना विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब …
Read More »पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका
मुंबई दि. ८ मे २०१८ राजेंद्र गावीत यांनी स्वार्थापोटी भाजपात प्रवेश केला असून गावीत हे गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते म्हणजे त्यांनी काँग्रेस पक्षात राहून पक्षाशी गद्दारी केली आहे. पालघर लोकसभा मतदार संघातील जनता गद्दारांना धडा शिकवेल अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली …
Read More »राज्यातील २ हजार वाड्या पाड्यांना डिसेंबर २०१८ पर्यंत वीजजोडणी ऊर्जा विभागाचा विश्वास
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्वच ४१ हजार ९२८ गावांचे, ९८ हजार ३५६ वाड्या पाड्यांचे तसेच ग्रामीण भागातील सुमारे १ कोटी ३७ लाख ९२ हजार घरांचे विद्युतीकरण झाले असून उर्वरित वाड्या पाड्यांत व घरांना सौभाग्य योजना तसेच दीनदयाल उपाध्याय योजनेतून डिसेंबर २०१८ पर्यंत वीज देण्याचे काम वेगात सुरू आहे. राज्यात ग्रामीण भागातील …
Read More »काँग्रेसला “हात” दाखवित राजेंद्र गावितांनी गळ्यात घातली “कमळ” ची माळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पालघर आणि भंडारा-गोंदीयाच्या रिक्त झालेल्या लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूकीच्या निमित्ताने राज्यात राजकिय घडामोडींना मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे. यातील पालघर येथील लोकसभेच्या जागेसाठी भाजपला उमेदवार मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर शोधाशोध सुरु असतानाच काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांना गळाला लावण्यात भाजपला यश आले. तर गावीत यांनीही काँग्रेसमध्येच …
Read More »पंकजा मुंडे यांच्याकडून रमेश कराड यांना महामंडळाच्या अध्यक्षपदाचे गाजर विधान परिषद निवडणूकीच्या रिंगणातून राष्ट्रवादीच्या कराडांची माघार
बीड-मुंबई : प्रतिनिधी लातूर विधान परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांच्या माईर या संस्थेच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यासंदर्भात दबाव आणत महामंडळाचे अध्यक्षपदाचे आश्वासन महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी रमेश कराड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावल्याची चर्चा सध्या बीड जिल्ह्यात सुरु झाली आहे. मात्र या …
Read More »शिवसेनेचे नाणार विषयीचे पत्र मुख्यमंत्र्यांकडून थंड बसत्यात नाणारसाठी जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याबाबत अद्याप प्रक्रियाच नाही
मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारच्या विरोधात भूमिका जाहीरपणे घेत हा प्रकल्प गेल्याची घोषणा केली. तसेच राज्य सरकारमधील शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा करत त्याविषयीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. मात्र …
Read More »पुनर्वसित व्यक्तींना निर्बंधमुक्त सवलती द्याव्यात लोकशाही दिनात मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध प्रकल्पातील पुनर्वसित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या सवलती निर्बंधमुक्त असाव्यात. प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या जमिनींना वर्ग एकचा दर्जा देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. मंत्रालयात झालेल्या १०७ व्या लोकशाही दिनात वर्धा येथील प्रकल्पग्रस्ताच्या तक्रारीवर सुनावणी करताना मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. यावेळी मुख्य सचिव दिनेश कुमार …
Read More »
Marathi e-Batmya