राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या संदर्भामध्ये ठाणे, नाशिक जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे ठाणे, …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ‘उडान’ मुळे नागपूरतील मानसिक आरोग्य सेवांचे सशक्तीकरण टाटा ट्रस्टच्या सहकार्याने उडाण अभियान
‘उडान’ या जिल्हास्तरीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाने नागपूर जिल्ह्यात उल्लेखनीय यश मिळवले असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागात मानसिक आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाने टाटा ट्रस्ट्सच्या सहकार्याने सुरू केलेल्या उडान उपक्रमांत मानसिक आरोग्याची जनजागृती वाढविणे, ग्रामीण व शहरी भागात सहज सेवा …
Read More »अजित पवार म्हणाले, भारत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थशक्ती अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन
भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर पोहोचली असून, आपला देश आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थशक्ती ठरला आहे, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आणि आनंदाची आहे. हे यश पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाचे आणि सातत्याने घेतलेल्या ठोस निर्णयांचे फलित आहे. त्यांनी दिलेल्या ‘विकसित भारत-२०४७’चे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण क्षमतेने …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, २०३० पर्यंत राज्यासाठी ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ घेऊन सज्ज-निती आयोगाची नवी दिल्लीत बैठक
विकसित भारत-२०४७ चे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या सोबत महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ साकार करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने सज्ज असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. तसेच महाराष्ट्रात २०३० पर्यंत राज्यासाठी आवश्यक ५२ टक्के ऊर्जा ही हरित स्रोतांतून निर्माण केली जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री फडणवीस …
Read More »शिवसेना उबाठाच्या अनेक जणांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश उबाठा गटाच्या आजी-माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
विरोधकांच्या आरोपांना आणि टीकेला आरोपाने नाही तर कामातून उत्तर दिले, त्यामुळेच राज्याचा मुख्यमंत्री बनू शकलो, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नाशिकचे माजी आमदार नरेंद्र दराडे तसेच मुंबईतील उबाठा नगरसेविका सुजाता सानप यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. …
Read More »अजित पवार म्हणाले, पोलीस दलाचा लौकिक आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी काम करा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारायणगाव पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
महाराष्ट्र पोलीस दलातील शूर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविला आहे, यामुळे पोलीस दलाचा एक गौरवशाली इतिहास आहे; यापुढेही अशाच पद्धतीने देशासह जागतिक पातळीवर पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबत पोलीस दलाचे सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगले काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे …
Read More »आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती
शेतकरी आत्महत्या प्रकरणातील मृत शेतकऱ्याच्या संबंधित वारसाला वेळीच मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडून २० कोटीचा निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करून दिला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले, राज्यामध्ये नापिकी, …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य पोलीस दलाला बळकटी देणाऱ्या इमारतीचे उद्घाटन
राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने ४० हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचे उद्घाटन व निवासस्थान इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी …
Read More »अमोल मिटकरी यांची टीका, संभाजी भिडे यांची तात्काळ नसबंदी करा … शिवराज्यभिषेक सोहळ्याबाबत वादग्रस्त व्यक्तव्यावरून केली टीका
शिवराज्याभिषेत सोहळ्या बाबत संभाजी भिडे यांच्या वक्तव्याबाबत संभाजी ब्रिगेड संघटनेने यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्यांनी या संदर्भात एक पत्रकच प्रसिद्धीस दिले आहे तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनीही संभाजी भिडे यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. याचा तात्काळ नसबंदी करा असे मिटकरी यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष …
Read More »छगन भुजबळ यांच्याकडे पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार तर अतुल सावे यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभाग
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी नेते अशी ओळख असलेल्या छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागताच त्यांच्याकडे पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच त्यांना बंगलाही देण्यात आला आहे. मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावरील धनंजय मुंडे यांच्याकडेच …
Read More »
Marathi e-Batmya