राजकारण

नाना पटोले यांचा टीका,… जनतेने अहंकारी, तानाशाही व्यवस्थेला धडा शिकवला राहुल गांधींच्या पदयात्रेने देशातील चित्र बदलले, ‘हम करे सो कायदा’ वृत्तीला चोख उत्तर मिळाले

लोकशाहीमध्ये जनता हीच सर्वश्रेष्ठ असते. जनतेपेक्षा कोणीही मोठा नाही, जे लोक स्वतःला सर्वात मोठे मानत होते, ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने वागत होते, अशा प्रवृत्तीला जनतेने लोकसभा निवडणुकीत चांगलाच धडा शिकवला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असून देशात परिवर्तनाचा संदेशही महाराष्ट्रानेच दिला आहे. केंद्रातील १० …

Read More »

भाजपा बहुमतापासून दूरः नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू इंडिया आघाडीचे किंगमेकर? सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीकडून पत्ते पिसायला सुरुवात

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश आणि इतर हिंदी भाषिक राज्यांमध्ये इंडिया आघाडी आणि घटकपक्षांना मतदारांना चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. मात्र ज्या भाजापाने ४०० पारचा नारा दिला होता. त्या भाजपाला ४०० काय आता २५० जागा मिळणेही अवघड होऊन बसला आहे. तर इंडिया आघाडीच्या विजयी …

Read More »

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे हे उमेदवार विजयी काँग्रेसचे ३, अजित पवार गटाचा एक, एकनाथ शिंदे गटाचा दोन, उबाठा गटाला २, शरद पवार गटाला ४

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. त्यानंतर दुपारपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचे कल जाहिर होण्यास सुरुवात झाली. साधारणतः दिड वाजल्यापासून विजयी उमेदवार घोषित होण्यास सुरुवात झाली. सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील आणि भाजपाचे संजय काका पाटील आणि शिवसेना उबाठा गटाचे पैलवान उमेदवार …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या निकालात इंडिया आघाडीने एनडीएचा कल तोडला अनेक राज्यात एनडीए पिछाडीवर, उत्तर प्रदेशात मोदींचा लीड घटला

लोकसभा निवडणूक २०२४ साठी सात टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर जाहिर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपा प्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच तिसऱ्यांदा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए बहुमतात येईल आणि पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा विराजमान होतील असाही अंदाज व्यक्त करण्यात येत होता. …

Read More »

महाराष्ट्रातील किती जागांवर महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे उमेदवार आघाडीवर टेड्रिंगमध्ये महाविकास आघाडी ११ आणि महायुती ११ लोकसभा मतदारंसघात पुढे

लोकसभा निवडणूक २०२४ साठी १ जूनला सातव्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या. त्यानंतर आज ४ जूनला ५४३ लोकसभा मतदारंघातील जागांची मतमोजणी सुरु आज सकाळी सुरु झाली. महाराष्ट्रातही ४८ लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान झाले. या ४८ मतदारसंघात काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी आणि भाजपा प्रणित महायुतीचे कोणते उमेदवार पुढे आणि कोणते उमेदवार मागे …

Read More »

अजित पवारांनी आव्हान दिलेल्या डॉ अमोल कोल्हे नी एक लाख मतांचा टप्पा पार केला अजित पवार पक्षाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील मागे

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख अजित पवार यांनी लोकसभा निवडणूका सुरु होण्यापूर्वी शिरूरचे विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांना परत निवडूण येतोस कसा बघतोच म्हणून आव्हान दिले होते. मात्र लोकसभा निवडणूकीचे निकाल जाहिर होण्यास आज सकाळपासून सुरुवात झाली. मात्र या शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार …

Read More »

बारामतीत नणंद सुप्रिया सुळे आघाडीवर तर भावजय सुनेत्रा पवार मागे संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता

महाराष्ट्रासह संपूर्ण लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरूध्द पवार असा सामना चांगलाच रंगल्याचे दिसून येत आहे. हा सामना राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शरद पवार आणि त्यांचे विद्यपान पुतणे अजित पवार यांच्यात खरा सामना बनला आहे. शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि पुतण्या अजित …

Read More »

सोलापूरातून प्रणिती शिंदे, तर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर भाजपाचे राम सातपुते आणि रणजीतसिंग निंबाळकर पिछाडीवर

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मागील २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणूकीपासून भाजपाच्या ताब्यात गेला होता. तर माढा लोकसभा मतदारसंघातील मोहिते-पाटील राजकीय घराण्यानेही भाजपाचा हात धरला होता. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ भाजपाकडे गेले होते. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत मात्र माढ्यात आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघ पुन्हा एकदा महाविकास आघाडीने खेचून घेणार असल्याचे दिसून …

Read More »

मतमोजणीच्या वेळेत इंडिया आघाडीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक लोकसभा निवडणूकीच्या निकालाची उत्सुकता

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. ४ जून रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर चर्चा करण्यासाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक उद्या संध्याकाळी किंवा बुधवारी सकाळी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. १ जून रोजी काँग्रेस प्रमुख …

Read More »

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज राज्यातील ४८ मतदार संघात ४ जूनला मतमोजणी

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात मंगळवारी ४ जून २०२४ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली …

Read More »