मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात दुष्काळाची परिस्थिती वाढत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. मात्र राज्य सरकार अजून अंग झटकून कामाला लागल्याचे दिसून येत नाही. या दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पहात राहणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोगाचे जयराम रमेश यांना पत्र, तुम्ही मागितलेली वेळ अमान्य माहिती आठवड्यात सादर करा
केंद्रीय निवडणूक आयोगाने ३ जून रोजी काँग्रेस नेते जयराम रमेश यांना लोकसभा निवडणुकीसाठी ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी १५० जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यास नकार दिला. मतदान पॅनलने जयराम रमेश यांना अलीकडेच एका सोशल मीडिया पोस्टमध्ये केलेल्या आरोपांचे तपशील रविवारी संध्याकाळपर्यंत …
Read More »उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली होती तक्रार
लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यात मुंबईतील लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. मात्र मतदानाच्या दिवशी उष्णतेची लाट असतानाही मतदान केंद्रांवर अंत्यत धिम्या गतीने मतदानाची प्रक्रिया पार पडत होती. त्यामुळे संध्याकाळपर्यंत ४८ टक्क्याच्या जवळपास मतदानाची आकडेवारी पुढे आली. त्यावेळी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या हेतू बद्दल …
Read More »मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, पोस्टल बॅलेटने मतमोजणीला सुरुवात… जयराम रमेश यांनी अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांनी धमकाविल्याचे पुरावे द्यावेत
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार असल्याने विरोधी गट इंडिया आघाडीला आश्चर्य वाटण्याच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत विक्रमी बरोबरी साधत आहेत. गेल्या ८० दिवसापासून निवडणूकीची प्रक्रिया सुरु आहे. बहुतांश तज्ज्ञांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ला निवडणुकीत सर्वात जास्त पसंती दिली असली तरी सत्ताधारी युतीच्या …
Read More »मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांचे मुख्य निवडणूक आयोगाला पत्र मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवा
जगातील सर्वात मोठी आणि अनुकरणीय अशी लोकशाही अस्तित्वात असलेल्या आपल्या भारत देशात दिनांक १९ एप्रिल २०२४पासुन सुरू झालेल्या मतदानाचे ७ टप्पे दिनांक ०१ जून २०२४ रोजी पूर्ण झाले आहेत. या मतदानाच्या टप्यादरम्यान सामान्य मतदार बंधू,भगीनींना, वरीष्ठ नागरीकांना व मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रचंड असुविधांचा सामना …
Read More »एकनाथ खडसे यांची भाजपाला टोचणी, राज्यात महाविकास आघाडीच एक्झिट पोलवरून दिली टोचणी
लोकसभा निवडणूकीसाठी काल सातव्या टप्प्यासाठी मतदान पार पडल्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या राजकिय पक्षाला आणि आघाडीला किती जागा मिळणार याविषयीचा अंदाज व्यक्त केला. मात्र देशातील प्राप्त परिस्थितीचा नेमका विरोधभास दाखविणारे अंदाज सर्वच एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या एक्झिट पोलवरून भाजपामधील प्रवेशासाठी इच्छुक असलेले …
Read More »जयराम रमेश यांचा आरोप, जाहिर झालेले एक्झिट पोल खोटारडे, सरकारी अमित शाह यांच्यावरील आरोपावरून जयराम रमेश यांचे आयोगाला प्रत्त्युतर
४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १५० जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना बोलावले होते” या दाव्यावर निवडणूक आयोगाने रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्याकडून अधिक माहिती मागवली. जयराम रमेश यांना लिहिलेल्या पत्रात, निवडणूक मंडळाने त्यांना आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत त्यांच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी तपशील सामायिक …
Read More »सिक्कीम विधानसभेत सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा दुसऱ्यांदा सत्तास्थानी ३२ विधानसभेच्या जागांपैकी ३१ जागांवर विजय
हिमालयन पर्वत राजीतील सिक्कम राज्यात सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान होणार असून विधानसभेच्या एकूण ३२ जागांपैकी ३१ जागांवर सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने विजय मिळविला आहे. निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केल्यामुळे पक्षाने आरामात बहुमताचा आकडा पार केला आहे. सिक्कीमधील ३२ विधानसभा मतदारसंघातून १४७ उमेदवार रिंगणात आहेत. विरोधी पक्षनेते …
Read More »अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या ३ जागा जिंकल्या विधानसभेत भाजपाबरोबर तिसऱ्यांदा सत्तेत
लोकसभा निवडणूकीसोबतच अरुणाचल प्रदेशातील २०२४ च्या विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले. यावेळी पहिल्यांदाच भाजपाने उभ्या केलेल्या १० उमेदवारांच्या विरोधात विरोधा कोणीच निवडणूकीसाठी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे निवडणूकीची प्रक्रिया सुरु असतानाच भाजपाच्या १० जागा बिनविरोध निवडणूक आल्या. त्यानंतर ५० जागांसाठी झालेल्या निवडणूकीत अजित पवार गटाच्या अर्थात पक्षाच्या ३ जागा जिंकत अरूणाचल …
Read More »अरूणाचल प्रदेश विधानसभेत तिसऱ्यांदा भाजपा सत्तेत ४६ जागा भाजपाने जिंकल्या
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ६० सदस्यांच्या विधानसभेत ४६ जागा जिंकून भाजपाने २ जून रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतले. १९ एप्रिल रोजी ईशान्येकडील राज्यात ज्या ५० जागांसाठी निवडणुका झाल्या त्या ५० जागांवर मतमोजणी झाली. उर्वरित १० जागा भाजपाने यापूर्वीच बिनविरोध जिंकल्या होत्या. विधानसभेच्या ५० जागांपैकी भाजपाने ३६ जागा जिंकल्या. मुख्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya