राजकारण

नाना पटोले म्हणाले, कृषीमंत्र्यांचा शेती व शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही; केवळ इव्हेंटबाजी हिंदूंचे सरकार म्हणवणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी वाऱ्यावर

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे, ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू …

Read More »

रोजंदारी कामगारांच्या वाढत्या आत्महत्येवरुन मोदी सरकार भांडवलदारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा आरोप

मोदीसरकार हे भांडवलदारांचे आहे हे आम्ही आधीपासूनच बोलत आहोत हे आता रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या वाढत्या आत्महत्येवरुन स्पष्ट झाले आहे असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. २०१४ मध्ये मोदीसरकार देशात आल्यानंतर देशात रोजंदारी करणार्‍या व बेरोजगारांसाठी एक वाईट काळ सुरू झाला असा थेट …

Read More »

एकनाथ खडसे म्हणाले, पालकमंत्री नेमण्याची मुख्यमंत्र्यांना सुबुध्दी दे… पालकमंत्री नेमण्यावरून साधला निशाणा

राज्यातील सत्तासंघर्षाला दोन महिने झाले तरी अद्याप त्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अद्याप निकाल आला नाही. तसेच न्यायालयाच्या निकालामुळे राज्यातील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवावा लागला. त्यातच आता सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावत म्हणाले, मी गणरायाला साकडं घातलंय की …

Read More »

रामदास कदम यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा, मंत्रालयात जाण्याची गिनीज बुकात नोंद.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें अहोरात्र काम करतायत

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करत एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ शिवसेनेतून बाहेर पडलेले नेते रामदास कदम यांच्याकडूनही आता उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सुरु केले आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्यावर आम्ही कधीही टीका करणार नाही हे वाक्य बंडखोर आमदार आणि नेतेच विसरत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर रामदास कदम …

Read More »

अमोल मिटकरी आणि शहाजीबापू पाटील यांच्यात कलगीतूरा, बारकी पोरंही… टोला प्रति टोल्याने दोघांतील वादांत वाढतेय रंगत

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. एकीकडे अमोल मिटकरींनी शहाजीबापूंना शिंदे गटातले जॉनी लिव्हर म्हटल्यानंतर शहाजीबापूंनीही मिटकरींना सोंगाड्याची उपमा देत टोला लगावला. या पाठोपाठ आता पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी शहाजीबापू पाटील यांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, होय हे खरचं आहे विघ्न टळलेः पोलिसांना २० लाखाचे कर्ज घर खरेदीसाठी देणार कर्ज

मुंबई महापालिका निवडणूकीचे बिगूल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर भाजपा, शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावत तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून हिंदू सरकार आले अन सणांवरील विघ्न टळले अशा आशयाचे जाहिरातींचे फलक मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे सर्व पोस्टर आमच्या …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट, भेटीनंतर म्हणाले… कोणतीही राजकिय चर्चा झाली नाही पण भुतकाळातील

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडाचे निशाण फडकावित भाजपाच्या मदतीने राज्यात सरकारही स्थापन केले. उशीराने का होईना, अखेर राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थिरस्थावर होत आहे. मात्र आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीचे वारे वाहू लागले. त्यामुळे राजकिय …

Read More »

रा.स्व.संघाच्या प्रचारकाचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने केली ‘ही’ मागणी आरोप देश विरोधात कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

रा.स्व. संघाचे १९९५ सालापासून यशवंत शिंदे हे प्रचारक म्हणून काम करत आहेत. शिंदे यांचा एक व्हिडिओ काँग्रेसने आज ट्विट करत देशाच्या विरोधात कट रचणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात कठोर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी हे ट्विट केले असून या व्हिडिओमध्ये यशवंत शिंदे म्हणतात …

Read More »

पंतप्रधान मोदींच्या घोषणेनुसार भारताला विकसित देश करण्यासाठी रेशनिंग धान्य बंद लोकांच्या घरोघरी जावून रेशनिंग धान्य घेण्याच्या योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज भरून घेतला जातोय

देशाच्या स्वातंत्र्याला नुकतीच १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विकसनशील नव्हे तर विकसित देश म्हणून स्थापित करण्याचे धोरण जाहीर केले. या घोषणेला काही दिवसांचा अवधी लोटत नाही. तोच देशातील सर्वसामान्य जनतेला सवलतीच्या दरात मिळणाऱ्या रेशनिंग धान्य सेवेतून …

Read More »

अमोल मिटकरी म्हणाले, ज्यांनी धर्माच्या नावावर पक्ष काढला…. आस्तिक की नास्तिक ठरविण्याचा अधिकार नाही

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी लग्नविधी लावताना म्हणण्यात येणाऱ्या मंत्राचा उच्चार करत त्याचा अर्थही सांगितला. त्यामुळे राज्यात वाद निर्माण होत अमोल मिटकरी यांच्यावर काही विशिष्ट समुदायाकडून टीकेची झोड उठविली. तसेच मिटकरी यांचा निषेधही करण्यात आला. यापार्श्वभूमीवर आजपासून गणेशोस्तवाला सुरुवात …

Read More »