देशात विविध राज्यांमध्ये ओबीसींचे राजकिय आरक्षण धोक्यात आले आहे.ओबीसींच्या आरक्षणाचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आता आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकली पाहिजे अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. पालघर जिल्ह्यात ओबीसी संघर्ष समिती आयोजित ओबीसी आक्रोश मोर्चाला ते संबोधित …
Read More »मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठीच धार्मिक मुद्द्यांचा आधार ‘गाव तिथे काँग्रेस’ संकल्प राबवण्यासाठी संघटना मजबूत करा-नाना पटोले
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून देश ५० वर्षे मागे गेला आहे. केंद्र सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच भारतीय जनता पक्षाकडून धार्मिक मुद्दे पुढे करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहेत. भाजपाच्या या षडयंत्राला बळी न पडता भाजपा व मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर उघडे …
Read More »गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर अजित पवार म्हणाले, संपूर्ण सरकार… कटेझरी येथील पोलीस इमारतीचे लोकार्पण;शौर्य स्थळाला भेट व सी-६० जवानांचा केला सन्मान
गडचिरोली जिल्ह्यातील विकासासाठी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तसेच आर.आर. पाटील पालकमंत्री होते तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही या जिल्ह्याचा प्राधान्याने विचार केला आहे. येथील विकास कामांसाठी तसेच जवानांच्या पाठीशी गृहविभाग, अर्थ विभाग आहेच. परंतु संपूर्ण कॅबिनेट, संपूर्ण सरकार यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली येथे …
Read More »जयंत पाटील म्हणाले, त्यांचे बंधु मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते… गुजरातचे कौतुक केले आता उत्तर प्रदेशचे करतायत
जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत ते महाराष्ट्राचे कौतुक करायचं नाही असं ठरवलं असेल तर मग दुसर्या राज्याचे कौतुक ते करणारच असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. राज ठाकरे यांनी युपीचे कौतुक केले आहे असा प्रश्न …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर १ मे रोजी मागासवर्गीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा पदोन्नतीतील आरक्षणाच्या प्रश्नी सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
मागासवर्गियांच्या शैक्षणिक व सामाजिक आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारचे दूटप्पी धोरण असल्यामुळे मागासवर्गियांच्या न्याय हक्कावर या सरकारने कुठाराघात केला आहे. मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविल्यानंतर मराठा समाजाला खूष करण्यासाठी मागासवर्गियांचे पदोन्नतीतील ३३% आरक्षणाची ६० हजार रिक्त पदे बेकायदेशीर पणे खुल्या प्रवर्गातुन भरण्यात आली. सर्वौच्च न्यायालयाने १७ मे २०१८ रोजी …
Read More »राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिले “हे” शपथपत्र पावसाळ्यानंतर कधीही निवडणूका घेण्याची तयार
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्याचा निकाल कधीही लागू शकतो. त्यामुळे निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लगेच घ्या असे निर्देश दिले तर ऐनवेळी पंचायत नको म्हणून राज्य निवडणूक आयोगाना पावसाळ्यानंतर निवडणूका पुढे घेण्याची तयारी दर्शविणारे प्रतिज्ञा पत्र आज सर्वोच्च न्यायालयात सादर केल्याची …
Read More »पोलिसांना पुन्हा गृहकर्ज, सौर कुंपणासाठी अनुदानासह मंत्रिमंडळाने घेतले “हे” निर्णय पोलिसाबरोबर जिल्हा रूग्णालयात पुरविणार या सुविधा
पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास मान्यता पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआय सुरु करणे व या संस्थेसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयानुसार या संस्थेसाठी ४० पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये औद्योगिक …
Read More »अनुसूचित जातीतील घटकांना पुन्हा मिळणार कर्ज, महामंडळांच्या भागभांडवलात वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मागील काही वर्षांमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत असलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, संज रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, राज्य दिव्यांग वित्त व विकास वित्त विकास व विकास महामंडळ आणि महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला निधीच देण्यात येत नव्हता. त्यामुळे अनुसूचित जातीतील तरूणांना उद्योग व्यवसायासाठी कर्जच उपलब्ध होवू शकले नाही. …
Read More »३० एप्रिल आणि १ मे ला तीन मोठ्या राजकिय घडामोडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकिय गोष्टींना गती
राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जरी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला तरी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कधीही होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर ३० एप्रिल आणि १ मे या दोन दिवसांमध्ये मोठ्या राजकिय घडामोडी होणार आहेत. ३० एप्रिल रोजी पुण्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीची निर्धार सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री …
Read More »भाजपा- राष्ट्रवादी युतीबाबत त्या दोघांचे वक्तव्य संभ्रम व अविश्वास निर्माण करण्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा पलटवार
२०१७ मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात युती होणार होती. तसेच त्यावेळी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चाही झाल्याचे वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार आशिष शेलार यांनी करून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या चर्चेची माहिती उघडकीस आणली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुनगंटीवार आणि शेलार यांनी केलेल्या …
Read More »
Marathi e-Batmya