युद्धनौका आयएनएस विक्रांतचे रूपांतर संग्रहालयात करा व त्यासाठी लागणारा निधी आम्ही लोकवर्गणीतून गोळा करू असे किरीट सोमय्या हे व भाजप पदाधिकारी म्हटले होते. हा निधी राज्यपालांकडे सुपूर्द केला जाईल आणि या निधीचा उपयोग विक्रांत संग्रहालय करण्यासाठी करावा हा उद्देश होता. राजभवनाच्या पत्रात निधी मिळाल्याचा कसलाच उल्लेख नाही व गोळा केलेले …
Read More »राज्यातील बेरोजगारी हटविण्यासाठी भाजपाचा “आत्मनिर्भर चहा” स्टॉल मुंबई भ्रष्टाचारमुक्त करण्याचा फडणवीसांचा निर्धार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या माध्यमातून मुंबई भाजपा ओबीसी मोर्चातर्फे भाजपा स्थापना दिनानिमित्त ‘आत्मनिर्भर चहा’ स्टॉलचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. बेरोजगारांना उत्पन्नाचे साधन मिळावे यासाठी आत्मनिर्भर चहा स्टॉल महत्त्वपूर्ण ठरेल असे गौरवोद्गार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. चहा स्टॉल …
Read More »खात्याच्या अदली बदलीवरून शरद पवारांचे मोठे वक्तव्य, अदला-बदल नाही पण… पंतप्रधानांच्या भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली माहिती
काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपावर सूड उगविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडील गृहमंत्री पद हवे आहे तशी शिवसेनेच्या काही आमदारांची इच्छा असल्याचे वक्तव्य केले. त्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कारभारावरून नाराजी व्यक्त करत टीका केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडील गृह खाते शिवसेनेला देण्यात येणार असल्याच्या चर्चेने …
Read More »मोदींबरोबर काय झाली चर्चा? शरद पवारांनी सांगितला तपशील राज्यपाल नियुक्त आमदार, संजय राऊत यांच्यावरील धाड आणि लक्षद्वीपमधील समस्यांबाबत झाली चर्चा
संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु आहे. हे अधिवेशन वादळी ठरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या दोन नेत्यांच्या भेटीवरून विविध तर्क-वितर्क लढविले जात असताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या चर्चेचा तपशील दिल्लीत पत्रकार परिषद घेत जाहीर केला. शरद …
Read More »युध्दनौका आयएनएस विक्रांतच्या नावावर गोळा केलेला कोट्यावधीचा निधी गेला कुठे? शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचा किरीट सोमय्याला सवाल
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरोधात मिनिस्ट्री ऑफ कार्पोरेट्स अफेरसने भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून आज गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमय्यांवर एक खळबळजनक आरोप केला असून युध्दनौका आयएनएस विक्रांत जेव्हा मोडीत काढण्याचा निर्णय केंद्रीय संरक्षण विभागाने घेतला. त्यानंतर या युध्दनौकेला भंगारात काढू नये …
Read More »ईडीच्या धाडी, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट तर्क-वितर्कांना उधाण
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर ईडीचे छापे पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना दाऊदशी संबधित प्रकरणात ईडीने थेट कारवाई करत अटक केली. त्यास महिनाभराचा कालावधी लोटत नाही तोच नुकतेच शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावे असलेली मालमत्ता आणि त्यांच्याशी संबधित व्यक्तींची मालमत्ताही जप्त करण्यात …
Read More »अखेर महाविकास आघाडीतून राजू शेट्टी बाहेर, माझे नाव त्या यादीतून वगळा राज्यपाल कोश्यारींना भेटून विनंती करणार
महाविकास आघाडीतील विसंवादाला कंटाळून १ एप्रिल रोजी आघाडीत रहायचे की नाही याबाबतचा निर्णय जाहीर करण्यार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली होती. त्यानुसार आज झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत तशी घोषणा राजू शेट्टी यांनी केली. कोल्हापूरमध्ये संघटनेच्या राज्यकार्यकारणी बैठकीत ही घोषणा …
Read More »जमीन वाटपाच्या प्रक्रियेला होणार सुरुवात कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून येत्या १ मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. कोयना धरणाच्या वर्धापनदिनी (१६ मे) प्रातिनिधीक स्वरुपात प्रलंबित पात्र प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे प्रत्यक्ष वाटप करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज …
Read More »नाना पटोले म्हणाले, राऊतांवरील कारवाई म्हणजे भाजपाचा रडीचा डाव महागाईमुक्त भारत’ आंदोलनात ७ तारखेला मुंबईत काँग्रेसचा मोर्चा !: नाना पटोले
केंद्र सरकारकडून केल्या जात असलेल्या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेसने ३१ मार्चपासून आंदोलनाचा सप्ताह सुरु केला आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून ७ तारखेला मुंबईत मोर्चा काढून महागाईविरोधात आवाज उठवला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले …
Read More »भोंगे उतरविण्याप्रकरणी गृहमंत्र्यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्रात तसं काही होणार नाही पोलिसांचे लक्ष आहे - दिलीप वळसे पाटील
गुढी पाडव्याच्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जर अजाणासाठी लावण्यात येणारे भोंगे जर उतरविले नाहीत मस्जिदीसमोर मोठे भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करा असा इशारा दिला. या वक्तव्यावरून भाजपा वगळता सर्वच राजकिय पक्षांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठविली. मात्र याप्रश्नावर पहिल्यांच आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्याचे गृहमंत्री दिलीप …
Read More »
Marathi e-Batmya