काही वर्षांपूर्वी इंदौरचे अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज हे ही एका हमी ट्रॅपमध्ये आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची बाब कालांतराने उघडकीस आली. त्यानंतर अगदी तशीच घटना कर्नाटकात घडल्याचे सांगण्यात येत असून ४५ वर्षीय लिंगायत साधू बसवलिंगा स्वामी यांनी ही याच प्रकारातून आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आले आहे. कर्नाटकमधील ४५ वर्षीय लिंगायत साधू …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थीना मानधन केव्हा?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थीना दरमहा मानधन मिळण्याबाबतचा प्रस्ताव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून वित्त विभाग, आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून वित्त विभागाकडे सादर करावा. असे निर्देश तत्कालीन ठाकरे मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी देण्यात आले होते, आज वर्षे होऊन गेले. तरी हा प्रस्ताव …
Read More »आदिवासींना रोजगार उपलब्ध करून स्थलांतराचा प्रश्न सोडवणार
‘आदिवासींच्या शिक्षण, आरोग्य व उपजीविका या तीन महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यासाठी आम्ही काम करीत आहोत. आदिवासींच्या स्थलांतराचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देणार’, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. आज आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय संकुल विकास क्षेत्रातील आदिवासी …
Read More »कॉम्रेड कुमार शिराळकर : एक मौल्यवान अष्टपैलू हिरा शिराळकर यांच्या निधनानिमित्त कॉ. डॉ. अशोक ढवळे लिहिलेला खास लेख
कॉम्रेड कुमार शिराळकर यांच्या जाण्याने केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नव्हे, तर महाराष्ट्राच्या समग्र डाव्या आणि परिवर्तनवादी चळवळीने एक मौल्यवान अष्टपैलू हिरा गमावला आहे. गेल्या ४० वर्षांचा एक सच्चा कॉम्रेड आणि मित्र मी गमावला आहे. वर्गसंघर्षातून क्रांतिकार्याकडे विधायक कार्यातून क्रांतिकारक कार्याकडे झालेल्या कुमार यांच्या प्रवासातून त्यांची संवेदनशीलता आणि अन्याय्य व्यवस्थेबद्दलची चीड …
Read More »१० वर्षानंतर प्रा.साईबाबा यांच्यासह इतर जण निर्दोष मुक्त नक्षलवादी चळवळीशी संबध असल्याचा होता ठपका
नक्षलवादी चळवळीशी संबध सहभागी असल्याचा ठपका ठेवत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक प्रा.जी.एन.साईबाबा व त्यांच्या सहकाऱ्यांची आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज निर्दोष मुक्तता केली. विशेष म्हणजे जवळपास १० वर्षे साईबाबा यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते. बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आलेला नक्षल समर्थक प्रा. जी. एन. साईबाबा व …
Read More »राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने कमावली १४० पदके महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन
महाराष्ट्राच्या क्रीडा संघातील खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवत पदक तालिकेत दुसरे स्थान मिळवून महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले. मंत्री महाजन म्हणाले, या घवघवीत यशात खेळाडूंच्या अपार मेहनतीबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. …
Read More »रामदास आठवले यांची ग्वाही, आंतरजातीय विवाह योजनेतील जाचक अट शिथील करणार
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांमध्ये बौद्ध पद्धतीने विवाह करणाऱ्या जोडप्यांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ देण्यासाठी यासंदर्भात असणारी हिंदू विवाह कायद्याचीम अट शिथिल करण्यासाठी प्रयन्त करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिली. तसेच सामाजिक न्याय मंत्रालयाच्या योजनांची माहिती लोकांना व्हावी यासाठी विभागीय स्तरावर सामाजिक न्याय विभागाने …
Read More »संजय गांधी योजनेसाठी ६२५, श्रावणबाळ निवृत्ती वेतनसाठी १ हजार १९४ कोटी रुपयांचे वितरण राज्य सरकारकडून अनुदानाचे वाटप
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ६२५ कोटी रुपये तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत ११९४ कोटी रुपये निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना ऑक्टोबर २०२२ मध्ये वितरीत करण्यात आला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, …
Read More »राज्यातील अंगणवाडीसाठी अंगणवाडी दत्तक धोरण सामाजिक उत्तरदायित्व निधी देणाऱ्या औद्योगिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा
राज्यात लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी देणाऱ्या औद्योगिक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. अंगणवाडी दत्तक धोरण राबविण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत महिला व बालविकास मंत्री लोढा बोलत होते. यावेळी प्रधान सचिव आय.ए.कुंदन, …
Read More »भारतीय बौद्ध महासभा आणि दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये वाद उफाळला
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये केलेल्या धर्मातंरास ६६ वर्ष पूर्ण होत असतानाच भारतीय बौद्ध महासभा आणि दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये वाद उफाळला आहे. दिक्षाभूमी परिसरात राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यावरून हा वाद उफाळला असून दिक्षाभूमी परिसर राजकीय मंच झाल्याची टीका करीत भारतीय बौद्ध महासभेने (दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) येत्या ५ …
Read More »
Marathi e-Batmya