ऑकलंडमधील भारतीय समुदायाची बऱ्याच काळापासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी भारत लवकरच ऑकलंडमध्ये वाणिज्य दूतावास उघडणार असल्याची घोषणा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. भारत-न्यूझीलंडचे राजनैतिक संबंध अधिक वृध्दींगत करण्यात वाणिज्य दूतावास महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. न्यूझीलंड दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात राष्ट्रपती मुर्मू यांनी …
Read More »मराठी भाषेला गौरवशाली अभिजात भाषेचा दर्जा …! मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्याच्या अस्मितेचा प्रश्न
मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे, या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही महाराष्ट्रातील मराठी जनमाणसाची भावना, मागणी आहे, ही मागणी गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्रातील जनतेची मागणी पूर्ण करावी, अशी निवेदनाद्वारे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खा. …
Read More »राज्य साखर महासंघांचा पुरस्कार सोहळा ‘सहकार से समृद्धी’, अर्थात सहकारातून समृद्धी
नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF), अर्थात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघटनेद्वारे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह, सहकाराच्या आठ क्षेत्रांमधील राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार देखील प्रदान करतील. नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF) ही देशभरातील सर्व, 260 सहकारी साखर कारखाने आणि …
Read More »फॅशनच्या जगात ठाण्यात खादी ग्रामोद्योग प्रचार, प्रसार उपक्रमांतर्गत जनसामान्यांना खादी वस्त्र उपलब्ध
खादी वस्त्रांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच खादीचा प्रचार, प्रसार व वापर वाढावा, यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.या उपक्रमांतर्गत जनसामान्यांना खादी वस्त्र उपलब्ध व्हावे, यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या खादी वस्त्र विक्रीच्या स्टॉलला नागरिकांनी भेट देऊन खादी वस्तूंची खरेदी करावी तसेच वस्त्रांचा वापर करावा, …
Read More »जगभरातील आपत्ती निरीक्षणासाठी इस्रोची मोहिम स्वातंत्र्यदिनाला देशवासियांना एक खास भेट
श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संस्थेने इस्रो स्वातंत्र्यदिनाला देशवासियांना एक खास भेट देणार आहे. इस्रोच्या माहितीनुसार १५ ऑगस्ट रोजी श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथून ईओएस-8 उपग्रह प्रक्षेपित करेल. या मिशनच्या उद्दिष्टामध्ये देशातील आणि जगभरातील आपत्तींचे निरीक्षण करणे आणि त्याबद्दल सतर्क करणे समाविष्ट आहे. यासंदर्भात इस्रोने सांगितले की, आगामी १५ ऑगस्ट रोजी आंध्र …
Read More »भारतीय नौदल जहाज तबरचा जर्मन नौदलासोबत सागरी भागीदारी सराव भारत आणि जर्मन या दोन्ही देशांमधील सागरी संबंध अधिक दृढ
भारत आणि जर्मन या दोन्ही देशांमधील सागरी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाची फ्रिगेट, INS तबरने ५ ऑगस्ट रोजी सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथून परतताना, कील कालव्याजवळ जर्मन नौदलासोबत सागरी भागीदारी (MPX) द्विपक्षीय नौदल संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने हा सराव आयोजित करण्यात आला होता. INS तबरने यापूर्वी १७ ते २० …
Read More »सिंधू नदीवर ह्युम पाइप पुलाचे बांधकाम, दळणवळण सुलभ नागरिकांच्या पायाभूत सुविधांच्यादृष्टीने भारत सरकारचा निर्णय
लेह-लडाख ‘एलओसी’वर लडाखमधील नागरिकांच्या पायाभूत सुविधांच्यादृष्टीने सिंधू नदीवर एक भक्कम ह्युम पाइप पुलाचे बांधकाम करण्यात आले. या पुलामुळे या भागातील दळणवळण सुलभ होणार आहे. शिवाय लष्कर आणि सामान्य नागरिकांना न्योमा आणि निडर या गावांपर्यंत सहजपणे पोहोचता येणार आहे. तसेच दिवसेंदिवस चीनच्या कुरापतीमुळे भारत सरकारने या भागात आक्रमक, वेगवान हालचाली सुरू …
Read More »महाराष्ट्र, गोव्यासाठी २०,००० मेट्रिक टन तांदूळ साठा उपलब्ध भारतीय अन्न महामंडळाच्या खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध
देशात ०७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आगामी लिलावासाठी गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशात एकूण २०,००० मेट्रिक टन तांदळाचा साठा उपलब्ध करण्यात येत आहे. या लिलावात व्यापारी/ घाऊक खरेदीदार/ तांदूळ उत्पादक सहभागी होऊ शकतात. तांदूळासाठी प्रत्येक बोलीदाराची किमान बोली १० मेट्रिक टन असेल आणि त्याला कमाल बोली १००० मेट्रिक टन पेक्षा जास्त …
Read More »हसीना शेख यांच्या पलायनानंतर बांग्लादेशाची सूत्रे लष्कराकडे; भारतात आश्रय लष्कराचे विद्यार्थ्यांना घरी परतण्याचे आवाहन
बांग्लादेशात सलग १५ वर्षे सत्तेवर राहिलेल्या अवामी लीगच्या नेत्या हसीना शेख यांना अखेर विद्यार्थ्यांच्या रोषापुढे सत्ता सोडून देशातून पादाक्रांत व्हावे लागले. त्यानंतर देशाची सूत्रे लष्कराच्या हाती आली असून नवी सरकार स्थानापन्न होईपर्यंत सत्तेची सूत्रे लष्कराकडे राहणार असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल वाकर-उझ-झमान यांनी दिली. आज आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांचे अधिकृत निवास्थान असलेल्या …
Read More »हसीना शेख यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा, बांग्लादेशातून पलायन श्रीलंकेतील राष्ट्राध्यक्षांनी पलायन केल्यानंतर तर बांग्लादेशाच्या पंतप्रधानांचे पलायन
देशातील बेरोजारीच्या मुद्यावरून विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा भडका उडाल्याने आणि विद्यार्थ्यांनी ढाकाकडे लाँग मार्च काढल्याने आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अखेर बांग्लादेशच्या पंतप्रधान हसीना शेख यांनी आज दुपारनंतर पंतप्रधानाचा राजीनामा देत थेट भारतात पलायन केल्याची माहिती वृत्त रॉयटर्सने दिले आहे. मागील काही दिवसांपासून बांग्लादेशमधील विद्यार्थ्यांच्या विविध संघटनांकडून बेरोजगारीच्या प्रश्नांवरून सरकारच्या …
Read More »
Marathi e-Batmya