मागील काही वर्षात राज्य सरकारकडून जनतेला खुष करण्यासाठी सातत्याने विविध घोषणा केल्या जात आहेत. त्यातच आता तर राज्याच्या तिजोरीला मोठा खड्डा पडला असतानाही राज्यातील जनमानस पुन्हा स्वतःच्या पक्षाकडे वळविण्यासाठी दुसऱ्या राज्यातील घोषणाही आर्थिक कुवत नसताना विद्यमान सरकारकडून जाहिर केल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यातील गौणखनिज अर्थात मुरूम, वाळू, माती आदी गोष्टीतून …
Read More »दिल्ली कोचिंग सेंटर पूर घटनाः आयएएसची तयारी करणाऱ्या तिघांचा मृत्यू पोलिसांकडून गुन्हा दाखल
दिल्लीतील एका कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने झालेल्या दुर्घटनेत राज्यात तीन आयएएसची तयारी करणाऱ्या मुलांना प्राणास मुकावे लागले. त्यामुळे कोचींग सेंटर्सच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. तसेच याप्रकरणाची जबाबदारी कोणावर तरी निश्चित करण्याची मागणी करण्यात येत आहे. सदर घटनेप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून कोचिंग सेंट्रच्या मालकासह अन्य …
Read More »ऑलिंम्पिकमध्ये मनू भाकेरच्या निमित्ताने भारताला पहिले पदक १० मीटरच्या एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकाविले
भारताच्या मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये देशासाठी पहिले पदक मिळवून दिले. विशेष म्हणजे ऑलिंम्पिक स्पर्धेचे उद्घाटन कालच झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच भारताला एअर पिस्तुल स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदक मिळवून, भाकेर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली …
Read More »भारतीय सशस्त्र दलातील २४ महिला जवानांचा ऑलिंम्पिक स्पर्धेत भाग लष्कराने दिली माहिती
२६ जुलैपासून सुरू झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय सशस्त्र दलातील २४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, जे सेवेतील महिला खेळाडूंच्या पहिल्या सहभागासह एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या वर्षी, संघात ११७ खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांमध्ये २०२० टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांची उपस्थिती उल्लेखनीय आहे. २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २४ सशस्त्र …
Read More »सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, थर्ड पार्टी विम्यासाठी पीयुसी प्रमाणपत्राची गरज नाही वाहनचालक-मालकांना न्यायालयाने दिला दिलासा
सर्वोच्च न्यायालयाने १० ऑगस्ट २०१७ च्या आदेशाद्वारे लागू केलेली अट काढून टाकली होती, ज्यात वाहनांसाठी थर्ड-पार्टी इन्शुरन्स मिळविण्यासाठी प्रदूषण नियंत्रणाखाली (PUC) प्रमाणपत्र आवश्यक आहे. न्यायमूर्ती एएस ओका आणि एजी मसिह यांच्या खंडपीठाने जनरल इन्शुरन्स कौन्सिलने दाखल केलेल्या अर्जाला अनुमती दिली, ज्यात २०१७ च्या आदेशाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. भारताचे …
Read More »उघड्यावर शौच करायला गेला आणि अजगराच्या विळख्यात अडकला सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल जबलपूर येथील घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरघर शौचालय आणि हरघर नळ या योजनेची मोठ्या थाटामाटात घोषणा केली. त्यानुसार देशातील प्रत्येक राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. मात्र आजही अनेक राज्यातील ग्रामीण भागात ही योजना पोहोचलेली असली तरी पुरेसे पाणी ग्रामीण भागात उपलब्ध होत नसल्याने किंवा रोजगाराच्या अपुऱ्या संधीमुळे छोट्या छोट्या गोष्टीसाठीसाठी …
Read More »नेपाळमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात १८ जणांचा मृत्यू विमानाने उड्डाण घेतेवेळीच कोसळून झाला अपघात
त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सच्या विमानाला आज सकाळी अपघात झाला. या अपघातात सौर्य एअरलाइन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी १८ प्रवाशांचा मृत्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमाना उड्डाण करण्याच्या प्रयत्नात असतानाच विमान कोसळून पडल्याची माहिती दिली. २०१९ मध्ये, बांगलादेशी विमान त्रिभुवन विमानतळावर कोसळले. त्यात ५१ लोक ठार …
Read More »आंतराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड मध्ये भारतीय विद्यार्थ्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी चार सुवर्ण, एक रौप्य पदकासह चवथ्या स्थानावर
भारतातील सहा सदस्यीय विद्यार्थी संघाने आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड (IMO) २०२४ मध्ये देशाला आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी मिळवून दिली आहे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा भारतीय संघ चार सुवर्ण पदके, एक रौप्य पदक आणि एक सन्माननीय उल्लेख मिळवून जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर आला आहे. बाथ, युनायटेड किंगडम येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ६५व्या IMO मध्ये. १९८९ …
Read More »अग्निवीर योजनेतील जवान बटालीयनमध्ये चांगली कामगिरी बजावतायत लष्करातील अधिकाऱ्यांची माहिती
लेफ्टनंट जनरल चन्निरा बन्सी पोनप्पा यांनी रविवारी अग्निवीर योजनेचे अपडेट एका या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले की, अग्नीवीर योजना जी जून २०२२ मध्ये आणली गेली होती. योजनेअंतर्गत, पहिल्या तुकडीची डिसेंबर २०२२-जानेवारी २०२३ मध्ये भरती आणि नावनोंदणी झाली. पोनप्पा, सध्या ॲडज्युटंट जनरल म्हणून कार्यरत आहेत. भारतीय लष्कराने सांगितले की, सुमारे …
Read More »मध्य प्रदेशात रस्ते बांधणीला विरोध करणाऱ्या दोन महिलांना जीवंत पुरण्याचा प्रयत्न खाजगी जमिनीवर रस्ता बांधणीचा प्रयत्न
मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील दोन महिला या भागात रस्ता बांधकामाला विरोध करत असताना ट्रकमधून खडी-माती त्या महिलांच्या अंगावर तशीच टाकण्यात आली विशेष म्हणजे त्या महिलांचा विरोधात होत असतानाही संबधित ठेकेदाराना महिलांवरच खडी माती टाकल्याने त्या महिला माती आणि खडीच्या ढिगाऱ्यात अर्धवट पुरल्या गेल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. सदरची घटना शनिवारी …
Read More »
Marathi e-Batmya