Tag Archives: तीघांनाचा मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून हिंसाचारः तिघांचा मृत्यू मुर्शिदाबाद मध्ये १५ पोलिस जखमी ११८ जणांना अटक

संसदेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक मंजूर झाल्यानंतर सुरू झालेल्या निदर्शनांचे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंसाचारात रूपांतर झाले, जिथे तीन जणांचा मृत्यू झाला, १५ पोलिस कर्मचारी जखमी झाले आणि ११८ जणांना अटक करण्यात आली. शांततेचे आवाहन करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना “धर्माच्या नावाखाली गैर-धार्मिक कृत्य” करू नका असे आवाहन केले आणि राज्यात …

Read More »