हरियाणातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शाहरूख खान यांनी केलेल्या डंकी चित्रपटातील घटनेप्रमाणे काही घटना हरियाणात घडत आहेत. डंकी चित्रपटातील कलाकारांप्रमाणे बेकायदेशीररित्या युरोप आणि अमेरिकेत पैसे कमाविण्यासाठी गेलेल्या हरियाणाच्या नागरिकांना काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्या तरूणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटले. तसेच या दोघांमध्ये थेट संवादही घडवून …
Read More »आदित्य ठाकरे यांचा सवाल, पंतप्रधानांचा दौरा रद्द, पण सामान्यांना झालेल्या त्रासाचं काय ? स्टॅच्यु ऑफ युनिटी पक्की बांधली, मग महाराजांचा पुतळा का कमकुवत बनवला ?
मुंबई पुण्यात मुसळधार पाऊस होऊन त्यात सर्वसामान्यांचे हाल झाले. यावरून सरकारला आदित्य ठाकरे यांनी धारेवर धरत ‘काल काही मिनिटांच्या पावसात मुंबई पुणे ठाणे परिसरातील लोकांचे हाल झाले. अर्ध्या एक तासाच्या पावसात मुंबई ठप्प झाली. काल पश्चिम वेस्टर्न एक्सप्रेस हायवे देखील ठप्प झाला, रेल्वे ठप्प झाल्या असे सांगत कुठे होते मुख्यमंत्री …
Read More »नाना पटोले यांची टीका, ..पण सत्तेत येताच शेतकऱ्यालाच उद्धवस्त करण्याचे धोरण रमेश चेन्नीथला यांची टीका,... फक्त पैसा वसुली एवढेच काम
भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरी विरोधी असून सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांचा सामना करत आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, निर्यात करु शकत नाही आणि सरकार काहीच पावले उचलत नाही. समस्यांच्या गर्तेत सापडलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. आज महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत. महागाई व …
Read More »जयराम रमेश यांचा आरोप, मित्रांना समृद्ध करण्यासाठी राजस्थान आणि महाराष्ट्रात… मोदानीला अधिकाधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी निर्णयाला गती
पंतप्रधान त्यांच्या जवळच्या मित्रांना समृद्ध करण्याच्या उद्देशाने भाजपाशासित राज्यांमध्ये निर्णयांची गती वाढत आहे. राजस्थान आणि महाराष्ट्रातील दोन मोठ्या वीज निविदांच्या अटी व शर्ती पूर्णत: बोली लावणाऱ्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि मोदानीला राज्यातल्या करदात्यांकडुन अधिकाधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठीच तयार करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आज एक्स वर …
Read More »वैभव नाईक यांचा आरोप, पंतप्रधान मोदी यांच्या हेलिकॉप्टरला जिल्हा नियोजन फंडातून पैसे कागदपत्रातूनच माहिती तशी दिली
साधारणतः ८ ते ९ महिन्यापूर्वी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवण येथे बसविण्यात आला. त्या पुतळ्याच्या आजूबाजूला जे सुशोभिकरण करण्यात आले, त्यासाठी जिल्हा नियोजनच्या फंडातून पैसे देण्यात आल्याची नोंद कागदपत्रांमध्ये आहे. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरसाठी जे पेट्रोल-डिझेल भरण्यात आले. त्यासाठीही जिल्हा नियोजन समितीतून पैसे …
Read More »अरविंद केजरीवाल यांचा आरोप, पंतप्रधान मोदी यांनी आमच्याविरोधात कट रचला जंतर मंतर येथील जनता की अदालत कार्यक्रमात बोलताना केला हल्लाबोल
आम आदमी पक्षाचे (आप) सुप्रीमो आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्ट असल्याचे सिद्ध करण्याचा कट रचला असल्याचा आरोप केला. रविवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘जनता की अदालत’ कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्याविरुद्ध कट रचला. त्यांनी मला आणि (आप) नेते मनीष …
Read More »नाना पटोले यांची खोचक टीका, … दुसऱ्यांदा भूमिपूजन, हा प्रकल्पही गुजरातला जाईल नरेंद्र मोदी देशातील भ्रष्टाचाराचे सरदार, गांधी कुटुंबावर बोलण्याचा मोदींना अधिकार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन हे केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला काही तरी देत आहोत हे दाखवण्याचा प्रकार आहे. २३ जुलै २०२३ रोजी अमरावतीत ह्याच टेक्सटाईल पार्कचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यातील मंत्र्यांच्या हस्ते झाले. या टेक्सटाईल पार्कची …
Read More »राहुल गांधी यांच्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा श्रीनगर येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही
श्रीनगरमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या सरकारच्या वचनाचा पुनरुच्चार करत लोकांना आश्वासन दिले की भाजपा ही वचनबद्धता पूर्ण करेल. जम्मू-काश्मीरला दहशतवादमुक्त करण्याच्या भाजपाच्या वचनबद्धतेवर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील बंपर मतदानाने दगडफेक आणि दहशतवादाबद्दल सहानुभूती …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, एक राष्ट्र एक निवडणूक भारताला हुकूमशाही… निवडणूकीबाबत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्याचा दिला दाखला
देशात एक देश एक निवडणूक प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली. केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या या प्रस्तावावरून सर्वच प्रमुख विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभेतील भाषणाचा संदर्भ देत भाजपाने हुकूमशाहीच्या दृष्टीने टाकलेल्या अनेक पायऱ्यांपैकी …
Read More »वन नेशन, वन इलेक्शन, मागील दाराने अमेरिकी अध्यक्षीय पद्धत, भाजपाचा अजेंडा संसदेत दुरूस्त्या मंजूर झाल्या तर अनेक राज्य सरकारांचा कालावधी कमी होईल
देशातील काँग्रेस सरकारच्या नेतृत्वाखालील सरकार अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने घालविल्यानंतर केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी पहिल्यांदा अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार १३ दिवसांकरिता नंतर १३ महिन्यांकरिता आणि नंतर साडे वर्षासाठी सत्तेवर आले होते. यातील पहिल्या दोन टप्प्यात अर्थात १३ दिवस आणि १३ महिन्याच्या कालावधीत अटलबिहारी वाजपेयी यांना …
Read More »
Marathi e-Batmya