Tag Archives: पत्र मागे

आमदार रईस शेख यांची, गुरांचा बाजार बंद ठेवण्याचे गोसेवा आयोगाचे पत्र मागे कत्तलीचे शुल्क वर्षभर २० रुपये करण्याची शेख यांची मागणी

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ३ जून ते ८ जून दरम्यान राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवण्यासंदर्भात राज्य गोसेवा आयोगाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पाठवलेले वादग्रस्त पत्र मागे घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. यासंदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सह्याद्री अतिथीगृह येथे बकरी ईदच्या …

Read More »