सरकारने शुक्रवारी म्हटले की ८ मे रोजी भारतीय शहरांवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराने तुर्की ड्रोनचा वापर केला असावा अशी शक्यता परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच केंद्र सरकारने म्हटले की, पाडलेल्या ड्रोनमधून सापडलेल्या ढिगाऱ्यांच्या प्राथमिक फॉरेन्सिक विश्लेषणावरून असे दिसून येते की ते तुर्की-निर्मित “असिसगार्ड सोंगर” मॉडेल होते, …
Read More »जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांनी घेतली पंतप्रधानांची भेट सिंधू पाणी करारासाठी जागतिक बँकेची महत्वाची भूमिका
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गेल्या महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर लक्ष्यित हवाई हल्ले केल्यानंतर एक दिवसानंतर ही बैठक झाली. प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानने १५ शहरांमधील भारतीय …
Read More »भारताने पाकिस्तानच्या लाहोरमधील रडार सिस्टीम केली उद्धवस्त पाकिस्ताने भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर प्रत्युत्तर दाखल कारवाई
भारताने गुरुवारी म्हटले की, पाकिस्तानने “उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर” लाहोर येथील “हवाई संरक्षण प्रणाली अर्थात रडार” “निष्क्रिय” करण्यात आले. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत, भारताने आपला प्रतिसाद केंद्रित, मोजमापात आणि परिस्थिती आणखी चिघळू न देणारी कारवाई केल्याचा उल्लेख केला होता. पाकिस्तानी …
Read More »राजनाथ सिंह यांचा इशारा, भारताच्या संयमाची परिक्षा बघू नका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा
भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची परतफेड करत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या स्थळावर हल्ले करत दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय लष्कराच्या कृतीला पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यावरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पाकिस्तानला भारताच्या संयमाची परीक्षा पाहू नका असा इशारा …
Read More »दहशतवाद्यांच्या आश्रय स्थानावर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानचे भारतावर हल्ले भारताने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले
पहलगाम येथील दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीयांचा बळी गेला. त्याचा बदला म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ले केले. भारताच्या हल्लात जवळपास १०० अतिरेकी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने आज आदमपूर, भटिंडा, चंदीगडसह इतर ठिकाणी लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तथापि, भारतीय …
Read More »राज ठाकरे यांची ऑपरेशन सिंदूर बाबत खोचक प्रतिक्रिया, दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध नाही मॉक ड्रिल नाही तर दहशतवाद्यांचे कोंबिग ऑपरेशन करण्याची गरज
देशातील प्रश्न संपत नसताना आपण युद्धाला सामोरे जात आहोत, ही गोष्ट योग्य वाटत नाही. दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध होऊ शकत नाही नसल्याची खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत राज ठाकरे पुढे म्हणाले की, त्याउलट ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. पण ज्यांनी हल्ला केला ते दहशतवादी अजूनही सापडलेले …
Read More »पाकिस्तानच्या दर्पोक्तीवर भारताचे प्रत्युत्तर, आणखी तणाव वाढवायचा नाही पण… पाकिस्ताने तसा निर्णय घेतल्यास प्रत्युत्तर देऊ
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या छावण्यांवर भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची धमकी पाकिस्तानने दिल्यानंतर काही तासांतच भारताने म्हटले आहे की, तणाव वाढण्याचा कोणताही हेतू नाही. परंतु जर पाकिस्तानने तसे करण्याचा निर्णय घेतला तर त्यास दृढपणे प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे सांगितले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर …
Read More »लष्करी हल्ल्याची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग कर्नल सोफिया कुरेशी यांचे आजोबा भारतीय लष्करात होते
बुधवारी, जेव्हा भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली, तेव्हा कर्नल सोफिया कुरेशी या दोन महिला सशस्त्र दल अधिकाऱ्यांपैकी होत्या ज्यांनी संकल्प, समावेशकता आणि ऑपरेशनल आत्मविश्वासाचा मजबूत संदेश दिला. विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासोबत, कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांचे …
Read More »पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना यूकेमध्ये शिक्षण काम करण्यास बंदी पाकिस्तानसह या तीन देशांना व्हिसा न देण्याचा निर्णय
पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांना आणि कामगारांना यूकेमध्ये शिक्षण घेण्यास आणि काम करण्यास बंदी घालण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचे, नायजेरियन आणि पाकिस्तानी नागरिकांसह, जे जास्त काळ राहण्याची आणि आश्रय घेण्याची शक्यता जास्त आहे, त्यांच्या रोजगार आणि अभ्यास व्हिसासाठी अर्ज गृह कार्यालयाद्वारे प्रतिबंधित केले जातील, असे द टाईम्सने वृत्त दिले आहे. २०२४ मध्ये पाकिस्तान (१०,५४२), …
Read More »राजनाथ सिंह यांचा इशारा, भारताला दुखावणाऱ्यांना योग्य उत्तर देणार पहलगाम हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला इशारा
पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा बळी गेल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडत असताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले की, भारताला दुखावण्याचे धाडस करणाऱ्यांना “योग्य” उत्तर देणे ही त्यांची जबाबदारी आहे. पाकिस्तानसोबतचा तणाव दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या विधानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मी …
Read More »
Marathi e-Batmya