Tag Archives: भाजपा

सर्वोत्तम तंत्रज्ञानाने महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सायबर हल्ल्यापासून जनतेचे रक्षण करेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

सर्वोत्तम तंत्रज्ञानाने सज्ज असा हा महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प (Cyber Security Project) जनतेमधील सायबर हल्ल्याची भीती निश्चितच कमी करेल. हा प्रकल्प जनतेचे डिजिटल माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीचे प्रमाण कमी करण्यात, त्यांना दिलासा देण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील महापे औद्योगिक वसाहत …

Read More »

आदित्य ठाकरे यांची टीका, वायुदलाचे विमान उडवून केवळ वायुदलाचा वेळ… महाराष्ट्रात हरतायेत म्हणून महामंडळ आणि विविध निर्णय

‘बेकायदेशीर सीएम शिंदे आणि राजवटीने आज भारतीय हवाई दलाचे सी-२९५ विमान नवी मुंबई विमानतळावर उतरवले. हे विमान कच्च्या आणि लहान धावपट्टीवरदेखील उतरू शकते. विमानतळाचे बांधकाम सुरू आहे. अजूनही विमानतळ पूर्णपणे तयार नाही . ही स्टंटबाजी थांबलीच पाहिजे, कारण यामुळे भारतीय हवाई दलाचा वेळ आणि करदात्यांच्या पैशाचा खर्च होत आहे. हवाई …

Read More »

भाजपा-सेनेचे सदस्य ‘चित्रपट धोरण समिती’त, चित्रपटसृष्टीला देणार नवी दिशा स्मिता ठाकरे यांच्यासह शिंदे गट-भाजपाच्या सदस्यांची वर्णी

मागील साडे आठ वर्षात आणि केंद्रातील सत्ते जवळपास १० वर्षे असलेल्या भाजपाने चित्रपटसृष्टीवर नियंत्रण मिळून मते आपल्या बाजूने वळविण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. मात्र भाजपाच्या चित्रपटविषयक धोरणाबाबत महाराष्ट्रासह देशातील जनतेने जो प्रतिसाद द्यायचा होता. तो योग्य आणि व्यवस्थित रित्या दिला. आता पुन्हा एकदा राज्यातील चित्रपटसृष्टी आणि चित्रपटाचे धोरण काय असावे …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपा-शिंदे सरकारची अदानीला दसरा दिवाळीची भेट बोरिवलीतील भूखंडही अदानीच्या घशात

भारतीय जनता पक्ष शिंदे सरकारची निरोपाची वेळ आली तरी त्यांची मुंबई लुटण्याची भूक काही संपत नाहीत. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई विकण्याचा सपाटा सुरुच आहे. मुंबईचा पर्यावरणीय समतोल रहावा यासाठी काँग्रेस सरकारने मुंबईत ना विकास क्षेत्र (NDZ ) निश्चित केली होती त्यातील मढ आयलंडची जमिनही भाजपा सरकारने अदानीला देण्याचा घाट घातला …

Read More »

राज ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र, हयातीत नाही किमान मरणोत्तरी… काही धोरण आखाल अशी अपेक्षा

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे काल रात्री उशीरा निधन झाले. त्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदानाची दखल घेत राष्ट्रीय दुःखवटाही जाहिर केला. राज्य सरकारनेही आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऱतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी शिफारस राज्य सरकारने केली. राज्य सरकार पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडून देण्यात येणारा …

Read More »

भाग-२ मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय शासकिय दुःखवटा असूनही निवडणूकीसाठी निर्णयांचा सपाटा

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळ निर्णयाचा सपाटाचा लावला असून भविष्काळात राज्य सरकारमध्ये वापसी होते का नाही या विंवचनेत असलेल्या महायुतीच्या सरकारने मंत्रिमंडळाच्या या सुरु असलेल्या महिन्यात सलग तिसऱ्यांदा घेण्यात आली. तसेच विद्यमान राज्य सरकारच्या हिंतसंबधाशी संबधित अनेक निर्णय घेतले. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, जाता जाता महाभ्रष्ट युती सरकारची महाउधळपट्टी सरकारच्या डिजिटल जाहिरातीसाठी ९० कोटी तर SMS साठी २४ कोटींचे टेंडर

भारतीय जनता पक्ष, शिंदे सरकारचे शेवटचे दिवस राहिल्याने घाईघाईने जेवढे लुटता येईल तेवढे लुटण्याचे काम सुरु आहे. मंत्रिमंडळ बैठकीत कोट्यवधी रुपयांची टेंडर मंजूर करून मलिदा लाटण्याची लगीनघाई सुरु आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवर जाहिरातीसाठी राज्य सरकारने ९० कोटी रुपयांचे टेंडर काढले असून पाच दिवसांत हे ९० कोटी रूपये खर्च करायचे आहेत. मंत्रिमंडळाचे …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार डिजिटल प्रसिद्धीसाठी महायुती सरकारचे ९० कोटी रुपयांचे टेंडर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहेत मात्र त्याआधी सरकारतर्फे विविध निर्णय घेतला जात आहे. त्याच अनुषंगाने सरकारने डिजिटल प्रसिद्धीसाठी ९० कोटीचे टेंडर काढले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती …

Read More »

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा निर्णयः महाराष्ट्रातील या जातींचा समावेश ओबीसीत केंद्रीय सुचींमध्ये समावेश करण्यास राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची हिरवी झेंडा

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गामधील काही जातींचा इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केली होती. या शिफारसीच्या अनुषंगाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने सखोल तपासणी करीत दिशानिर्देशानुसार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या निर्देशान्वये इतर मागासवर्गीय जाती/पोटजातींचा केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास आयोगाने मान्यता दिली. राज्य सुचीतील …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, सत्तेतील ‘सावत्र भाऊ’ माताभगिनींच्या अब्रुचे रक्षण…. मुंबईसह महाराष्ट्रातील महिला असुरक्षित; फडणवीस सर्वात निष्क्रीय व अकार्यक्षम गृहमंत्री

मुंबईच्या वांद्र्यातील निर्मलनगरमध्ये १८ वर्षाच्या तरुणीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने मुंबई हादरली आणि महाभ्रष्ट युती सरकारच्या काळात माताभगिनी सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पुण्याच्या बोपदेव भागात विद्यार्थीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला, त्याचे आरोपी अद्याप सापडले नाहीत तोच मुंबईत घटना घडली. दररोज कुठे ना कुठे महिलेवर अत्याचार केल्याच्या …

Read More »