Tag Archives: भाजपा

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन ‘जेम्स अँड ज्वेलरी’ अभ्यासक्रम सुरू करणार जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन

‘जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रात विश्व स्तरावर नेतृत्व करण्याची भारताकडे क्षमता आहे. यासाठी राज्य शासन कौशल्य (स्किल) विद्यापीठ अंतर्गत ‘जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करेल. ज्यामुळे निश्चितच या क्षेत्राच्या प्रगतीत सातत्य कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती, मोदी माझे शत्रु नाहीत पण ते मला मानत असतील मनसे-शिवसेना उबाठा दरम्यानची युती लवकरच जाहिर करणार

मराठीच्या मुद्यावरून राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तसेच आता आता एकत्र आलोय तर सोबत राहण्यासाठी अशी घोषणाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी घेत शुभेच्छा दिल्या. …

Read More »

रविंद्र चव्हाण यांची माहिती, नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवड्यात १ लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, रुग्णांना चष्मे वाटप, मोदी विकास मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, पक्ष फोडले, पक्ष चोरले, त्यावर समाधान नाही झाले तर मत चोरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरात जयंत पाटील यांचे मार्गदर्शन यांचे

लोकसभेत आपल्या पक्षाने दहा पैकी आठ जागा जिंकत उत्तम कामगिरी केली. व्होट चोरीचे प्रकरण झाले नसते तर शशिकांत शिंदे यांची जागा देखील आपण जिंकलीच होती. विधानसभेत दुर्दैवाने अनपेक्षित निकाल लागला. असा निकाल का लागला याची कारणे आता पुढे येऊ लागली आहेत. पक्ष फोडले, पक्ष चोरले, त्यावर समाधान नाही झाले तर …

Read More »

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून भाजपावर काँग्रेस, शिवसेना उबाठाची टीका भारत पाक सामन्याला परवानगी दिलीच कशी

रविवारी संध्याकाळी दुबईमध्ये सुरू असलेल्या आशिया कप टी-२० स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संबंधित क्रिकेट संघ एकमेकांशी सामना करण्याची तयारी करत असताना, भारतात राजकीय तणाव वाढला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काही महिन्यांतच मेन इन ब्लूला त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांशी सामना करण्याची परवानगी दिल्याबद्दल अनेक विरोधी नेत्यांनी सरकारवर हल्ला केला आहे. ज्यामध्ये २५ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे ३३५ कोटी रु.च्या विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल

आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या असून, त्यासाठी देशात 1 लक्ष कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना-उपक्रम राबविण्यात येत असून, पुढील ३ वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडेल, असा विश्वास …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल, रक्त आणि क्रिकेट एकत्र याला काय म्हणायचं भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात माझं सिंदूर माझा देश अभियान

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दहशतवाद्यां विरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत रक्त आणि पाणी एकत्रित चालणार नाही अशी गर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताने सुरु केलेले ऑपरेशन सिंदूर अद्याप थांबविण्यात आलेले नाही असेही यावेळी जाहिर केले होते. त्यास काही महिन्यांचा कालावधी लोटत …

Read More »

राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्यावरून म्हणाले, ते चालले आहेत ठिक आहे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावरून केली टीका

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरच्या आगामी भेटीवरुन खोचक टीका केली. मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये हिंसाचाराला सुरवात झाल्यानंतर आता दोन वर्षांनी, या पंतप्रधान मोदी यांचा दौरा होत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी टीका करताना म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांचा मणिपूर दौरा आता …

Read More »

अखेर पंतप्रधान मोदी हे मणिपूरला उद्या भेट देणार, पण विविध कार्यक्रमांसाठी मणिपूर जळून खाक झाल्यानंतर पंतप्रधान मोदी निघाले पण कार्यक्रमानिमित्ताने

२०२३ मध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मणिपूरला भेट देणार आहेत. २०० हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या वांशिक हिंसाचारानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ, विरोधकांनी पंतप्रधानांवर संघर्षग्रस्त ईशान्येकडील प्रदेशातील परिस्थितीचा वैयक्तिक आढावा घेण्यासाठी राज्याला भेट न दिल्याबद्दल सातत्याने टीका केली. पण या दोन …

Read More »

भाजपातर्फे मुंबईत यंदाही भव्य मराठी दांडीयाचे आयोजन पारंपरिक मराठी पेहरावात मराठी दांडियाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा

भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे सलग चौथ्या वर्षी भव्य मराठी दांडीयाचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज मैदान, कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथे करण्यात आले आहे. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर असे पाच दिवस दररोज सायंकाळी ७ वाजता हा ‘मराठी दांडिया’ होणार असून यावेळच्या दांडियाची थीम ‘ऑपरेशन सिंदूर’ आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अमीत साटम, मराठी दांडियाचे आयोजक व भाजपा प्रदेश कोषाध्यक्ष आ. …

Read More »