वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे आंबेडकरवादी जनतेच्या महामोर्चाने मनुवाद्यांना चोख उत्तर देण्यात आले. मध्य प्रदेशमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मनुवाद्यांकडून अवमानकारक वक्तव्य करण्यात आले होते. या निषेधार्थ आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी हा एल्गार पुकारण्यात आला. या …
Read More »औरंगाबादमध्ये आरएसएस कार्यालयावर मोर्चा निघणारच; वंचित बहुजन आघाडीची ठाम भूमिका पोलिस प्रशासनाला दोन पर्याय
वंचित बहुजन आघाडीने आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर पोलिस प्रशासनाने या मोर्चाचे ठिकाण बदलण्याची विनंती करत, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा असा प्रस्ताव दिला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचा हा प्रस्ताव ठामपणे फेटाळला आहे. औरंगाबाद पोलीस प्रशासनाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांना संपर्क …
Read More »पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता मीरा रोडमध्ये मनसे-शिवसेना उबाठाचा मोर्चा शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक यांना मोर्चेकऱ्यांनी हाकलून लावले
मीरा भाईंदर येथे पोलिसांनी सुरुवातीला मोर्चाला परवानगी नाकारली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना उबाठाच्य़ावतीने आज मीरा रोड येथे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भव्य मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. “मराठी माणूस गप्प बसणार नाही” हा संदेश देत हजारो मनसे आणि शिवसेना उबाठाचे कार्यकर्त्यांसह स्थानिक मराठी नागरिक रस्त्यावर उतरले. विशेष म्हणजे …
Read More »नाना पटोले यांची मागणी, विधिमंडळ कामकाज समित्यांची तात्काळ स्थापना करा तर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन, अधिवेशन संपताच स्थापन करू
विधिमंडळाचे कामकाज हे केवळ अधिवेशनापरुतेच चालत नसते तर ते वर्षभर चालत असते. विधिमंडळ कामकाजासाठी कमिट्या अत्यंत महत्वाच्या असतात परंतु २०१९ नंतर आतापर्यंत या कमिट्यांचे गठन करण्यात आलेले नाही आणि वर्षभराच्या आत तर पुन्हा निवडणुका लागणार आहेत. नवीन आमदारांसाठी या कमिट्या महत्वाच्या आहेत, या कमिट्या गठीत करण्याचे निर्देश देऊन अधिवेशन संपताच …
Read More »
Marathi e-Batmya