Tag Archives: समृद्ध दिंडी

जयंत पाटील यांची टीका,…शक्तीपीठ मात्र पंढरपूर पासून हा रस्ता २३ किलोमीटर दूर विकास म्हणजे नक्की काय? दोन मजलेवरून रस्ता जाणार, यावरून माल वाहतूक होणार. शेतकऱ्यांचा यात काय फायदा?

पंढरपूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज सद्बुद्धी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.‌ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिंडीत सहभागी होत सरकारवर जोरदार हल्ला केला. जयंत पाटील पुढे म्हणाले की, सगळी देवस्थाने जोडणारा रस्ता म्हणजे शक्तीपीठ महामार्ग असं सरकार म्हणतं मात्र सर्वात मोठे देवस्थान असलेल्या पंढरपूरपासून …

Read More »