पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१० जून २०२५) संध्याकाळी सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे स्वागत केले, जे ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानशी संबंधित दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका अधोरेखित करण्यासाठी विविध देशांमध्ये प्रवास करत होते. ७, लोक कल्याण मार्ग येथील बैठकीत, शिष्टमंडळाच्या सदस्यांनी वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या त्यांच्या बैठकांबद्दल चर्चा केली. पक्षांच्या पलीकडे असलेल्या खासदार, माजी खासदार आणि …
Read More »सर्वपक्षिय शिष्टमंडळांवरून संजय राऊत यांची टीका, ही बारात कशासाठी पंतप्रधान कमकुवत, भाजपाला प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय
पाकिस्तान – भारत दरम्यान युद्धबंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी दहशतवादाच्या प्रश्नावरून पाकिस्ताला एकटे पा़डण्यासाठी केंद्र सरकारने सर्व पक्षिय खासदारांचे शिष्टमंडळ तयार केले. तसेच या शिष्टमंडळांना विविध देशांच्या भेटीवर पाठविण्यात येणार आहे. त्यावरून शिवसेना उबाठाचे नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्र सरकारने परदेशी दौऱ्यााठी निवडलेल्या शिष्टमंडळांना बारात …
Read More »सर्वपक्षिय शिष्टमंडळात काँग्रेसने निवडलेल्या नावाऐवजी केंद्र सरकारने निवडलेली नावे काँग्रेसकडून नाराजी व्यक्त, केंद्र सरकारकडून परस्पर नावे जाहिर
पाकिस्तानातून करण्यात येत असलेल्या भारता विरूद्धच्या दहशतवादी कारवायांविरोधात आणि ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा मिळविण्यासाठी भारताच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी आणि तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्लामाबादला एकटे पाडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची नावे केंद्र सरकारने जाहीर केली. मात्र या यादीत काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासह अन्य ७ खासदारांची नावे भाजपाने परस्पर समाविष्ट केली. …
Read More »
Marathi e-Batmya