Tag Archives: स्वातंत्र्यानंतर ते आतापर्यतचे अर्थमंत्री

१९४७ साल ते २०२४ या कालावधीतील अर्थसंकल्प सादर करणाऱ्यांची माहिती आहे का? अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अर्थमंत्र्यांचे महत्वाचे निर्णय

स्वातंत्र्यानंतरचा देशाचा पहिला अर्थसंकल्प नोव्हेंबर १९४७ मध्ये सादर करण्यात आला. रेल्वे अर्थसंकल्प २०१७-१८ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला, वेगळ्या अर्थसंकल्पाची ९२ वर्षे जुनी प्रथा संपुष्टात आली. अर्थसंकल्पीय दस्तऐवजांच्या छपाईसाठी अर्थसंकल्प सादरीकरणापूर्वी प्रथम हलवा समारंभ होतो. ………………….. रामासामी चेट्टी कंडासामी षण्मुखम चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री म्हणून काम केले. …

Read More »