Tag Archives: 27 airports closed and 430 flights cancelled in India

भारतातील २७ विमानतळे बंद आणि ४३० विमान उड्डाणे रद्द भारत-पाकिस्तानाबरोबरील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अलर्ट

उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील एकूण २७ विमानतळ शनिवार, १० मे रोजी सकाळी ५.२९ वाजेपर्यंत व्यावसायिक कामकाजासाठी बंद राहतील. या बंदमुळे हवाई वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे, भारतीय विमान कंपन्यांनी गुरुवारी ४३० उड्डाणे रद्द केली आहेत, जी देशाच्या एकूण नियोजित उड्डाणांपैकी सुमारे ३% आहेत. याव्यतिरिक्त, पाकिस्तानमधील विमान कंपन्यांनी १४७ …

Read More »