Tag Archives: 50 percent of population get the better life

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन 'पुणे अर्बन डायलॉग आव्हाने आणि उपाय' कार्यक्रमाचे

आज महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो. यासाठी ‘पुणे अर्बन डायलॉग’ सारखे मंथन आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशदा, बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट, इंटरनॅशनल सेंटर आणि पुणे …

Read More »