राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत वीजबिल आकारले जात नाही. मात्र, त्यांची वीज वापराची ४८ हजार कोटींची जुनी थकबाकीही आता माफ केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत सत्कार सोहळ्यात बोलताना जाहीर केले. तुतारींच्या गजरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे उत्स्फूर्त स्वागत केले. शेतकऱ्यांची पाटी कोरी व्हावी आणि या …
Read More »जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळेंची गुप्त भेट? भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली, या दोन नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीवेळी भाजपचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे सुध्दा उपस्थित होते. जयंत पाटील यांनी या गुप्त भेटीच्या वृत्ताला …
Read More »
Marathi e-Batmya