Tag Archives: Bombay High Court ordered can’t act against the individual

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश, मोर्चा हिंसक बनला म्हणून एखाद्याच्या विरूद्ध कारवाई नाही मराठा आरक्षण मोर्चा प्रकरणी वैयक्तीक खटला चालविण्यास नकार

एखाद्या व्यक्तीने राजकीय रॅलीत भाग घेतला आणि नंतर ती हिंसक झाली म्हणून त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक अटक प्रक्रिया सुरू करण्याचा आधार राहणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणाऱ्या रॅलीत सहभागी झाल्याबद्दल गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची सुटका करण्याचे आदेश देताना म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश विभा कंकणवाडी …

Read More »