Tag Archives: CM Fadnavis assured will not allow injustice to Marathi people

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही कल्याण प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल

कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची अस्मिता आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केले. कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या …

Read More »