Tag Archives: congress

नाना पटोले यांचा इशारा, हल्ले करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाचे पाप भाजपाला… काँग्रेस कार्यकर्ते जुलमी, अत्याचारी ब्रिटीशांना घाबरले नाहीत तर भाजपाच्या गुंडांना कशाला घाबरतील?

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बदद्ल भारतीय जनता पक्षाच्या मनात काय भावना आहेत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यातून दिसून आलेच आहे. बाबासाहेबांबद्दलचा आकस, चिड व संताप या विधानातून व्यक्त झाला आहे. भाजपा व अमित शाह यांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याबद्दल माफी तर मागितली नाहीच उलट भाजपाच्या गुंडांनी मुंबई …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, परभणी व बीडमधील घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाला कलंक भाजपा युती सरकारच्या काळात गुंडाराज; महाराष्ट्रात फोफावलेल्या गुंडाराजचा अंत करा

परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्या असून या हत्येप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही? राजकीय आशिर्वादाने महाराष्ट्रात …

Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर वादः सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की भाजपाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी लक्ष्य

विरोधी पक्ष आणि ट्रेझरी खंडपीठांमधील संबंध गुरुवारी (१९ डिसेंबर, २०२४) नवीन खालच्या पातळीवर पोहोचले आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हिंसाचाराचा अवलंब केल्याचा आरोप केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोप केला की भाजपा खासदार त्यांना धक्काबुक्की करत आहेत आणि त्यांना आणि इतर विरोधी खासदारांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखत असल्याचा आरोप …

Read More »

रमेश चेन्नीथला यांची मागणी, डॉ आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अमित शाहची हकालपट्टी करा महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती

भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान निर्मात्यांचा घोर अपमान केला आहे. …

Read More »

सर्वचबाजूच्या टीकेनंतरअखेर अमित शाह यांची स्पष्टोक्ती, हे सगळं काँग्रेसचं कारस्थान जनसंघ आणि भाजपाकडून नेहमीच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न

मंगळवारी राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच निघाली असल्याचे सांगत करत इतक्यावेळा जर देवाचे नाव घेतले असते तर कदाचित स्वर्ग मिळाला असता असे वक्तव्य केले. या भारतीय राज्यघटनेला स्विकृतीस ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या दोन्ही सभागृहात खास चर्चेचे आयोजन करण्यात आले …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, अमित शाहच्या विधानातून…. भाजपाचा राग बाहेर आला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याबद्दल अमित शाहांनी देशाची माफी मागावी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा ज्या पद्धतीने उल्लेख केला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर नाव घेण्याची फॅशनच आली आहे. एवढ्यावेळा देवाचे नाव घेतले तर देव पावला असता असे वक्तव्य केले. अमित शाह यांच्या या विधानातून भाजपाला देशाच्या संविधान निमार्त्याबद्दल किती राग आहे …

Read More »

अमित शाह यांच्यावरील टिकेला पंतप्रधान मोदींचे एक्सवरून उत्तर,… काळा इतिहास काँग्रेसकडून अमित शाह यांना लक्ष्य केल्याने मोदींकडून पलटवार

केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे वक्तव्य केले. तसेच डॉ आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच झाल्याचे सांगत इतक्यावेळा जर ईश्वराचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता अशी टीपण्णी केली. अमित यांच्या या वक्तव्यावरून दिल्लीच्या संसदेत पडसाद उमटत काँग्रेस आणि इंडिया आघाडीने संसदेत …

Read More »

अमित शाह यांच्या डॉ आंबेडकरांच्या विषयी केलेल्या व्यक्तव्यावरून संसद तहकूब डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची फॅशनच झालीय

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. बुधवारी (१६ डिसेंबर, २०२४) राज्यसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देताना मंगळवारी (१७ डिसेंबर २०२४) विरोधी पक्षाच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वक्तव्य करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याची …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, ईव्हीएम सरकारकडून लोकशाही व्यवस्थेचा खून, जनतेशी देणेघेणे नाही ईव्हीएम, बीड व परभणी प्रकरणावर दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडी आक्रमक

ईव्हीएममधून निवडून आलेले भाजपा युती सरकार लोकशाही व्यवस्थेचा खून करण्याचे काम करत आहे. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपेरशन करुन दलित बांधवांवर अत्याचार केले. सोमनाथ सुर्यवंशी या दलित युवकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली. या दोन्ही प्रकरणी सरकारच्या भूमिकेवर …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, गुंडांना संरक्षण देण्यासाठी जनतेने बहुमत दिले का? आजच्या कामकाजावर काँग्रेसचा बहिष्कार

राज्यात महायुती सरकारचे बहुमतात सरकार आले. या सरकार आल्यावर परभणी आणि बीड इथे घडलेल्या घटना या राज्याला काळीमा फासणाऱ्या आहेत. राज्यात गुंडांना संरक्षण देण्यासाठी बहुमत मिळाले का असा सवाल आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विरोधकांनी पायऱ्यांवर परभणी आणि बीड प्रकरणी आंदोलन केले. त्यानंतर कामकाज …

Read More »