मुंबई: प्रतिनिधी आपल्या “रसिक”तेपणामुळे आधीच राज्यात चर्चेत आलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळी निमित्त परळीत प्रसिध्द डान्सर सपना चौधरी यांच्या नाच गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला. विशेष म्हणजे राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप, नुकतेच अहमदनगरमध्ये रूग्णालयाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू आणि शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाईवरून विरोधकांकडून सातत्याने टीका …
Read More »एनसीबी-वानखेडेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता: कारवाईला सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लिहिणार आहेत पत्र-राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी एनसीबीच्या छापासत्रातून संपूर्ण बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा प्रयत्न होत असून याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पत्र लिहिणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देत अंमली पदार्थप्रकरणी कारवाई झाली पाहिजे असेही ते …
Read More »विजयादशामिनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली ४५ हजार पोलिसांना ‘गुड न्यूज’ पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता पूर्ण होणार
मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट …
Read More »शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीने घेतले हे निर्णय भाजप आणि केंद्र सरकारच्या एजन्सींच्या विरोधात राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने लढणार - नवाब मलिक
मुंबई: प्रतिनिधी राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय नेत्यांना त्रास देण्याचे काम होत असून याविरोधात पूर्ण ताकदीने लढण्याची भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली. आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी यामध्ये …
Read More »….मग मुख्यमंत्र्यांना माहिती तरी काय असतं ? भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी भाजपा नेते किरीट सोमैय्या यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती, असं राज्याच्या गृहमंत्र्यांकडून, शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. राज्याचा प्रमुख असलेल्या व्यक्तीला मग नेमकं काय माहित असतं, असा सवाल भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी …
Read More »किरीट सोमय्या स्थानबद्ध तर फडणवीसांचा इशारा कोल्हापूर दौऱ्याच्या आधीच पोलिसांकडून कारवाई
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करत त्याविषयीचा जाहिर आरोप करणाऱ्या आणि शिवसेनेच्या एका मंत्र्याचा आर्थिक घोटाळा उघडकीस आणण्याच्या तयारीत असलेले भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना आज मुंबई पोलिसांनी स्थानबद्ध केले. विशेष म्हणजे ते उद्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर जाणा होते. तत्पूर्वीच …
Read More »आमचे पोलिस काय करत होते? भाजपा नेते अॅड.आशिष शेलार यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी मुंबईत येऊन दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जान मोहम्मद शेख याला अटक केल्याच्या घटनेनंतर भाजपाने राज्याचे गृहमंत्री आणि पोलिसांवर निशाणा साधत हे दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस झोपलं होतं का? या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्यातले पोलिस काय करत होते? असा सवाल भाजपा नेते …
Read More »मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठबळ देण्याची ग्वाही देत केल्या या सूचना अत्याचारातील नराधमांना वचक बसवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: प्रतिनिधी माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यासाठी पूर्ण पाठबळ देण्यात येईल. यातून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, …
Read More »मुख्यमंत्र्यांची ग्वाही, खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडीतेला न्याय देणार गृहमंत्री, मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा
मुंबई : प्रतिनिधी साकिनाका परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून निर्भया महिलेचा खटला जलदगती अर्थात फास्टट्रक कोर्टात चालविण्याचा आदेश पोलिसांना दिले. तसेच याप्रश्नी मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत म्हणाले की, साकिनाका येथील घटना …
Read More »“त्या” महिलेचा अखेर मृत्यू, जबाबही घेता आला नाही मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी काही वर्षांपूर्वी नवी दिल्लीत घडलेल्या प्रकरणाची आठवण करून देणारी घटना मुंबईतील साकिनाका येथे नुकतीच घडली. सदरची महिला इतकी गंभीर स्वरूपात जखमी झालेली होती की राजावाडी रूग्णालयात उपचारा दरम्यान तीची प्राणज्योत आज विझली. सदर महिला बेशुध्दावस्थेत असल्याने त्या महिलेचा जबाब नोंदविता आला नाही. मात्र पुढील तपास पूर्ण करून याप्रकरणातील …
Read More »
Marathi e-Batmya