मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील विविध पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी परिक्षा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पुढे ढकलण्यात आली. मात्र आता राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने या परिक्षा घेण्यासंबधीचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होणार असल्याची माहिती उच्च व …
Read More »इंजिनिअरींगचे नवे कॉलेज, वाढीव तुकड्या या गोष्टी करायचेत या तारखेपर्यंत प्रस्ताव पाठवा तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थाच्या परवानगीसाठी मुदतवाढ
मुंबई : प्रतिनिधी राज्यात इंजिनियरींग अर्थात तंत्रशिक्षणाच्या नवीन शैक्षणिक संस्थांना कॉलेज सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अशा नव्या संस्थांना परवानगीसाठी आता १५ सप्टेंबर २०२१ पूर्वी अर्ज करता येतील. यादृष्टीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ अधिनियम, १९९७ मधील विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात …
Read More »अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली नेमणूक
मुंबई: प्रतिनिधी रूपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर आता राजकारणात आपले अस्तित्व निर्माण करत असलेल्या शिवसेनेच्या संभावित आमदार तथा चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची वर्णी आता शासनाच्या एका समितीवर समन्वयक म्हणून नुकतीच करण्यात आली. तसेच यासंबधीचे आदेशही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विभागाच्या मार्फत काढले असून त्याची माहितीही …
Read More »विद्यापीठ, डिएड, बीएड, इंजिनियरिंग आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परिक्षा मार्चनंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा
मुंबईः प्रतिनिधी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१ मार्च पर्यंत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या डिएड. बीएड, इंजिनियरींग महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यापीठस्तरावरील परिक्षा ३१ मार्चनंतर घेण्यात येणार असून याबाबतचा निर्णय २७-२८ मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्रालयातील पत्रकार कक्षात …
Read More »महात्मा फुले, डॉ. आंबेडकर चरित्र साधने समितीवरील सदस्यांना कोणी ओळखता का? लिंबाळे, गवस व्यतीरिक्त एकाचीही माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे नाही
मुंबई : गिरिराज सावंत-खंडूराज गायकवाड राज्याला समतेच्या मार्गावर चालण्यासाठी दिशा दाखविणारे महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य आणि विचार नव्या पिढीला समजावे यासाठी राज्य सरकारकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून त्यांचे साहित्य प्रकाशित केले जाते. या महापुरूषांची योग्य ते विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि …
Read More »
Marathi e-Batmya