लोकसभा निवडणूकीत भाजपाचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणूकीत मात्र भाजपाप्रणित महायुतीला भरघोस जागा मिळाल्या. त्यानंतर त्यानंतर मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. त्यानंतर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची किमान तीन ते चार वेळा विधान भवनात भेट झाली. त्यानंतर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचीही मुख्यमंत्री …
Read More »रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा कायापालट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त
भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पुढील पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल मुख्यमंत्र्यांनी इंडिया ग्लोबल फोरममध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी विना अडथळा सुविधा पुरविली जात आहे. राज्यातील सर्वच भागात गुंतवणूक व्हावी यासाठी इको सिस्टीम तयार केली जात आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत राज्यातील सर्वच भागाचा संतुलित विकास झाल्याचे दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बांद्रा कुर्ला संकुलातील जिओ वर्ड सेंटर येथे आयोजित ‘इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट …
Read More »सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात उभारणार जागतिक कौशल्य केंद्र कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरच्या वाणिज्य दूतांसोबत चर्चा
महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्यावतीने सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जागतिक कौशल्य केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आज कौशल्य विकास मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्यदूत ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट …
Read More »चंद्रकांत पाटील यांची माहिती, विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी महाराष्ट्र, बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग, शिक्षा मंत्रालय, केंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार
उच्च शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी *महाराष्ट्र राज्य आणि बोर्ड ऑफ एप्रेटीसशिप ट्रेनिंग (पश्चिम विभाग), शिक्षा मंत्रालय, केंद्र सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धी, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल.असे उच्च व तंत्र शिक्षण …
Read More »आता राज्यातील सर्व शहरांमध्ये धावणार बाईक टॅक्सी बाईक टॅक्सीसाठी ॲग्रीगेटर धोरण जाहीर
राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी (बाइक) टॅक्सी समुच्चयक ॲग्रीगेटर सेवा सुरू करण्याबाबतचे धोरण लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. बैठकीत बाईक टॅक्सी वाहनांचे समुच्चयक धोरण ठरविण्यासाठी गठीत केलेल्या रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशीनुसार हे …
Read More »आर्थिक सर्व्हेक्षण पाहणी अहवालः उद्योग, सेवा क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट आर्थिक विकास दर ७. ३ टक्के राहण्याचा अंदाज
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात उद्योग आणि सेवा क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट झाल्याची धक्कादायक बाब शुक्रवारी आर्थिक पाहणी अहवालातून समोर आली. उद्योग क्षेत्रात ४.९ टक्के तर सेवा क्षेत्रात ७.८ टक्के वाढ गृहीत धरण्यात आली आहे. २०२३- २४ या वर्षात उद्योग आणि सेवा क्षेत्रात अनुक्रमे ७.६ …
Read More »पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरातसह या राज्यात कामाच्या बाबत कोणती गोष्ट समान ? कामगारांना किमान ७० तास करावे लागते, सुट्टीच्या दिवशीही काम
कामाच्या आठवड्याच्या इष्टतम लांबीभोवतीची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, परंतु इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारताच्या कार्य संस्कृतीत बदल करण्याची गरज असल्याबद्दल केलेल्या टिप्पण्यांनंतर अलीकडेच त्याला वेग आला. तरुण कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ७० तास काम करण्यास तयार असले पाहिजे या मूर्ती यांच्या सूचनेमुळे उद्योगात वाद निर्माण झाला. नंतर, एल अँड …
Read More »महाराष्ट्रात रोजगारासाठी येणारे स्थलांतरित मजूर सुरक्षित नाहीत राज्यातील रोजगाराबाबत स्थलांतरीत मजूरांनाच प्रश्न
नवीन कुमार राजेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे रहिवासी आहेत. दादरच्या भाजीपाल्याच्या बाजारपेठेत बटाटे-कांद्याचे बोरे वाहून नेण्याचे काम केले जाते. तो आपल्या गावी परतला. एक वर्ष नोकरी न मिळाल्याने तो मुंबईत परत आला आणि भारवाहक म्हणून काम करू लागला. दिवसभर घाम गाळून राहिल्यानंतर, त्याला मिळणाऱ्या मोबदल्यात तो त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्यात …
Read More »अमित शाह यांचे आवाहन, महाराष्ट्राने नवीन फौजदारी कायदे सर्व आयुक्तालयांमध्ये लागू करावेत महाराष्ट्राने नवीन कायद्यांच्या अनुषंगाने एक आदर्श अभियोजन संचालनालय प्रणाली स्थापन करावी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत महाराष्ट्रातील नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील पोलीस, कारागृहे, न्यायालये, अभियोजन आणि फॉरेन्सिक यासंबंधीच्या विविध नवीन तरतुदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक, पोलीस संशोधन …
Read More »
Marathi e-Batmya