राज्यात मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असताना, महाराष्ट्रातील हजारो मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शुक्रवारी, मराठी भाषा दिनी विधानसभेत सदस्यांनी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि सरकारकडून उत्तरे मागितली. शहरीकरणाचा परिणाम राज्यात वाढत्या शहरीकरणामुळे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. …
Read More »पंतप्रधान मोदींच्या सल्लागार डॉ शमिका रवी म्हणाल्या, वंधत्व, धर्मातंर आणि स्थलांतर अभ्यास अहवालावर व्यक्त केले मत
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्या डॉ. शमिका रवी यांनी म्हटले आहे की मुस्लिमांमधील प्रजनन दरात घट झाली आहे याचा अर्थ असा नाही की देशात लोकसंख्याशास्त्रीय बदल होत नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत वाढीमध्ये फरक आहे, तोपर्यंत पातळी काहीही असो, एकाचा वाटा वाढेल आणि दुसऱ्याचा वाटा कमी होईल. “वेगवेगळ्या धर्मांचे …
Read More »देशातील पहिली ‘महाराष्ट्र स्थलांतर निरीक्षण प्रणाली’ महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन
स्थलांतरित गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांची अद्यावत माहिती तात्काळ एकाच प्रणालीवर उपलब्ध करणा-या देशातील पहिली ‘स्थलांतर निरीक्षण प्रणाली’चे महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महिला व बालविकास विभागाने देशातील पहिली महाराष्ट्र विकसित (महाराष्ट्र मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम) केली आहे. मंत्री लोढा म्हणाले की, विभागाने वैयक्तिक …
Read More »स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत राज ठाकरेंची भूमिका राज्यावरून राष्ट्रीय होतेय (?) राज्यातील नागरीकांना देशवासिय म्हणून विचार करण्याचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणातील स्पष्ट भूमिका आणि नेमके मुद्दे मांडणारे नेते म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जाते. आतापर्यंत राज ठाकरे यांनी राज्याची मातृभाषा मराठी माणूस यासह स्थानिक भूमिपुत्रांचा मुद्दा सातत्याने मांडत आलेले आहेत. मात्र यंदा १५ ऑगस्ट आणि स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करताना त्यांनी पहिल्यांदाच राज्यातील नागरीकांना देश म्हणून …
Read More »
Marathi e-Batmya